IND vs AUS: घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचं चॅलेंज, पण त्याआधीच भारताला धक्का, मॅचविनर खेळाडू…
भारताला फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियासोबत चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही कसोटी मालिका ९ फेब्रुवारी २०२३ पासून भारतात होणार आहे. ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे आणि जर संघाने ती जिंकली तर तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या…