शहरांच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन रास्त भाव दुकानांची गरज तपासण्याचे मंत्री छगन भुजबळ…
मुंबई, दि. २७ मे : राज्यातील शहरांच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात रास्त भाव दुकानांची (रेशनदुकाने) आवश्यकता आहे का, याबाबत जिल्हानिहाय सखोल तपासणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण…