“महाराष्ट्राने घेतली ‘या’ सोहळ्याची दखल!” भुजबळांनी कोणत्या सोहळ्याबद्दल…
सुविचार गौरव हा नाशिक मधील अतिशय महत्वाचा पुरस्कार असून संपूर्ण महाराष्ट्राने या सोहळ्याची दखल घेतली आहे. त्यामुळे हा सुविचार गौरव अतिशय महत्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.…