जयहिंद लोकचळवळीच्या जागतिक परिषदेत महाराष्ट्रभरातून युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

सुदृढ समाज, निकोप लोकशाही आणि मजबूत संविधान हे ध्येय घेऊन मा. डॉ. सुधीर तांबे यांच्या संकल्पनेतून संगमेनर येथे १९९८ साली जयहिंद लोकचळवळची स्थापना झाली. जयहिंद लोकचळवळी तर्फे दरवर्षी जागितिक परिषदेचे आयोजन केले जात असते. यंदाची…

सत्यजीत तांबेंच्या जागतिक परिषदेत बाळासाहेब थोरातांनी केले डॉ. सुधीर तांबेंचे कौतुक!

प्रतिनिधी, गांधींच्या विचारांचे महत्त्व, डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेच महत्त्व तरुण पिढीने आत्मसात केले पाहिजेत असे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी मत व्यक्त केले आहे. ते मुंबई येथे आयोजित जयहिंद लोकचळवळीच्या जागतिक…

सत्यजीत तांबे आयोजित ग्लोबल कॉन्फरन्सला ‘व्हाईस फॉर मॅन इंडियाच्या’ संस्थापिका अरनाझ…

प्रतिनिधी, पुरुषांवर अनेकदा बलात्काराच्या खोटे आरोप लावले जातात. या प्रकरणामध्ये आरोप सिद्ध झाल्याशिवाय त्या पुरुषाचे नाव जाहीर करू नये असे व्हाईस फॉर मॅन इंडियाच्या संस्थापिका अरनाझ हाथीराम यांनी त्यांचे मत मांडले. त्या मुंबई येथे…

सत्यजीत तांबेंनी आयोजित केलेल्या जयहिंद लोकचळवळीच्या जागतिक परिषदेत पायाभूत सुविधातज्ज्ञ सुनील…

प्रतिनिधी, बदलत्या काळानुसार विभक्त कुटुंब पद्धतीची वाढ झालेली दिसत आहे. यामुळे वयोवृद्ध व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातही एकटेपणाचे प्रमाण जास्त आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आगामी काळात 'तीन पिढ्यांसाठी…

सत्यजीत तांबेंच्या जयहिंद लोकचळवळने आयोजित केलेल्या जागतिक परिषदेत ग्रामीण विकासाबाबत चर्चा

प्रतिनिधी, विकासदाराच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा देशात पहिला क्रमांक असला तरी साक्षरतेच्या बाबतीत मात्र महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे. विकासाच्या निर्णयांत ग्रामीण भागांचा समावेश नसल्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील साक्षरता दरात…

सत्यजीत तांबेंच्या ग्लोबल कॉन्फरन्स मध्ये चर्चा दिल्ली-पंजाबच्या शाळांची

प्रतिनिधी, केंद्र सरकारने निधीची तरतूद न करता शिक्षण धोरणाची घोषणा केली आहे. निधीशिवाय या धोरणाची अंमलबजावणी कशी होणार? असा प्रश्न शिक्षणतज्ज्ञ शैलेंद्र शर्मा यांनी उपस्थित केला. ते जयहिंद लोकचळवळ ने आयोजित…

शिक्षण विभाग काय प्रयोगशाळा आहे का? सत्यजीत तांबे संतापले!

प्रतिनिधी राज्य सरकारने कंत्राटी भरती करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे शिक्षक होऊन देशाची भावी पिढी घडविण्याच युवकांच स्वप्न धुळीस मिळालं आहे. जर शिक्षक कंत्राटी पद्धतीने निवडले तर हा निर्णय फक्त युवकच नव्हे तर…

विद्यार्थी व युकांच्या हितासाठी सत्यजीत तांबे पुन्हा गरजले!

राज्य सरकार पोर्टलद्वारे नियमित भरती करणार होते, मात्र ते आता शिक्षकांची कंत्राटी भरती करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. या मुद्यावरून युवकांची कळकळ असलेले सत्यजीत तांबे यांनी जोरदार आवाज उठवला आहे व सरकारला खडे बोल…

मुंबईत पुन्हा होणार ग्लोबल कॉन्फरन्स, जागतिक दर्जाचे तज्ञ होणार सहभागी!

प्रतिनिधी, गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, कृषी, रोजगार, पर्यावरण संवर्धन, आर्थिक साक्षरता या क्षेत्रांत जयहिंद लोकचळवळ कार्यरत आहे. जनतेला आपल्या अधिकारांची जाणीव व्हावी या उद्देशाने जयहिंद लोकचळवळ ही सेवाभावी संस्था काम करते.…

हटकेश्वरचा – हटके ट्रेक !

हटकेश्वरचा - हटके ट्रेक ! - डॉ. अनुष्का शिंदे  श्रावण महिना पण पावसाने पूर्णपणे दडी मारली होती. २० ऑगस्ट २०२३ रोजी शिवनेरी ट्रेकर्स ट्रेकला निघाले; हटकेश्वरच्या ! १९ ऑगस्टपर्यंत पाऊसच नाही व ट्रेकच्या दिवशी सकाळी पावसाला सुरुवात झाली. धुकं…