जयहिंद लोकचळवळीच्या जागतिक परिषदेत महाराष्ट्रभरातून युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
सुदृढ समाज, निकोप लोकशाही आणि मजबूत संविधान हे ध्येय घेऊन मा. डॉ. सुधीर तांबे यांच्या संकल्पनेतून संगमेनर येथे १९९८ साली जयहिंद लोकचळवळची स्थापना झाली. जयहिंद लोकचळवळी तर्फे दरवर्षी जागितिक परिषदेचे आयोजन केले जात असते. यंदाची…