“राज्यातील शेतकरी व वीज कंत्राटी कामगार संकटात; सरकारने वेळीच लक्ष देणं गरजेचं ” –…
वीज कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या दुरावस्थेबाबत सत्यजीत तांबे यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले. तसेच देशात कांद्याचे दर आणखी वाढू नये म्हणून कांदा निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा फेर…