“राज्यातील शेतकरी व वीज कंत्राटी कामगार संकटात; सरकारने वेळीच लक्ष देणं गरजेचं ” –…

वीज कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या दुरावस्थेबाबत सत्यजीत तांबे यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले. तसेच देशात कांद्याचे दर आणखी वाढू नये म्हणून कांदा निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा फेर…

हिवाळी अधिवेशनात ‘ट्रॉमा केअर सेंटर’ उभारणीसाठी सत्यजीत तांबे यांची आक्रमक भूमिका !

महामार्गांवर अपघात होऊन अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटर उभारणे आवश्यक आहे, असे आमदार सत्यजीत तांबे यांनी हिवाळी अधिवेशनात मांडले.

अंगणवाडी सेविकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आ. सत्यजीत तांबे प्रयत्न करणार !

- अंगणवाडी सेविकांचे अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित असून यासंदर्भात संपूर्ण राज्यभर त्यांचे आंदोलन सुरु आहे. आ. सत्यजीत तांबे यांनी अंगणवाडी सेविकांची भेट घेतली असून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

जयहिंद लोकचळवळीच्या विस्तारासाठी सत्यजीत तांबेंचा विदर्भ दौरा !

सशक्त समाज निर्मितीचे उद्दिष्ट घेऊन युवकांनी संघटीत व्हावे, यासाठी आ. सत्यजीत तांबे प्रयत्न करत आहेत. विदर्भ दौऱ्या पाठोपाठच ते राज्यव्यापी दौरादेखील करणार आहे.

“सरकारपर्यंत आवाज पोहचवण्यासाठी शिक्षकांना आंदोलन करावे लागते, याची खंत वाटते” –…

- नागपूर येथील यशवंत स्टेडियमवर जुनी पेन्शन योजना तसेच विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलनस्थळी आ. सत्यजीत तांबे यांनी भेट देऊन शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

गडचिरोलीमध्ये दारूनिर्मितीच्या कारखान्याचे भूमिपूजन, विधानपरिषदेत सत्यजीत तांबे आक्रमक

-सत्यजीत तांबेंनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांचे उत्तर! -डॉ. अभय बंग यांच्या 'सर्च' या संस्थेला भेटीदरम्यान गडचिरोली जिल्ह्यात मोहाच्या फुलांपासून दारूनिर्मिती करणाऱ्या कारखान्याचे भूमिपूजन झाल्याची…

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आमदार सत्यजीत तांबेंनी उत्तर महाराष्ट्रासाठी उठवला आवाज!

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून राज्यातील लोकप्रतिनधी जनतेच्या कोणत्या समस्या सभागृहात मांडणार आणि त्यातून किती प्रश्न मार्गी लागतील यावर सर्वांचे लक्ष लागून असते. सिन्नर येथील 'इंडियाबुल्स' कंपनीला सरकारने दिलेल्या २७०० एकर…

काँग्रेस नेहमीच विजयाच्या वातावरणातदेखील पराभवाच्या गर्तेत का जाते ?

नुकतेच ४ राज्यांतील विधानसभेचे निकाल जाहीर झाले. एक्सिट पोल मध्ये काँग्रेस साठी सर्वत्र पोषक वातावरण असताना आणि २ राज्यात विद्यमान सरकारे असताना देखील काँग्रेस पक्षाला ३ राज्यात पराभवास सामोरे जावे लागले, तर तेलंगणामध्ये अपेक्षित यश प्राप्त…

सशक्त समाजनिर्मितीसाठी आमदार सत्यजीत तांबे करणार राज्यव्यापी दौरा!

सुदृढ समाज निर्मितीचे ध्येय घेऊन काम करणारी जयहिंद लोकचळवळ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत झाली आहे. युवकांना एकत्र आणून सुदृढ समाज निर्मितीसाठी काम करणे, हे जयहिंद लोकचळवळीचा मुख्य उद्देश असून नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे या…

उत्तर महाराष्ट्राच्या युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली सरकारकडे मागणी…

'औद्योगिकीकरण' हा शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर महाराष्ट्रातील बोटावर मोजण्याइतकीच शहरं आपल्या डोळ्यासमोर येतात. मुंबई, पुणे या दोन शहरांनंतर आपल्याला इतर शहरं माहित नाहीत आणि यामागे कारणही तसेच आहे. महाराष्ट्रातील ही शहरं सोडली तर इतर कोणत्याही…