जेव्हा नेतृत्व सुशिक्षित व सुसंस्कृत असतं, तेव्हाच असे समाजहिताचे उपक्रम राबविले जातात
आजच्या धावपळीच्या युगात आपण स्वताच्या आरोग्याची काळजी म्हणावी तशी घेत नाही. घराचे हप्ते, गाडीचे EMI, मुलांचे खर्च, आई-वाडीलांची काळजी यामागे आपण स्वतःकडे पाहत नाही. तरुण पणी आपण ही आव्हान पार करतो, पण म्हातारपणी आजार डोकं वर काढतात आणि मग…