हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आमदार सत्यजीत तांबेंनी उत्तर महाराष्ट्रासाठी उठवला आवाज!

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून राज्यातील लोकप्रतिनधी जनतेच्या कोणत्या समस्या सभागृहात मांडणार आणि त्यातून किती प्रश्न मार्गी लागतील यावर सर्वांचे लक्ष लागून असते. सिन्नर येथील 'इंडियाबुल्स' कंपनीला सरकारने दिलेल्या २७०० एकर…

काँग्रेस नेहमीच विजयाच्या वातावरणातदेखील पराभवाच्या गर्तेत का जाते ?

नुकतेच ४ राज्यांतील विधानसभेचे निकाल जाहीर झाले. एक्सिट पोल मध्ये काँग्रेस साठी सर्वत्र पोषक वातावरण असताना आणि २ राज्यात विद्यमान सरकारे असताना देखील काँग्रेस पक्षाला ३ राज्यात पराभवास सामोरे जावे लागले, तर तेलंगणामध्ये अपेक्षित यश प्राप्त…

सशक्त समाजनिर्मितीसाठी आमदार सत्यजीत तांबे करणार राज्यव्यापी दौरा!

सुदृढ समाज निर्मितीचे ध्येय घेऊन काम करणारी जयहिंद लोकचळवळ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत झाली आहे. युवकांना एकत्र आणून सुदृढ समाज निर्मितीसाठी काम करणे, हे जयहिंद लोकचळवळीचा मुख्य उद्देश असून नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे या…

उत्तर महाराष्ट्राच्या युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली सरकारकडे मागणी…

'औद्योगिकीकरण' हा शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर महाराष्ट्रातील बोटावर मोजण्याइतकीच शहरं आपल्या डोळ्यासमोर येतात. मुंबई, पुणे या दोन शहरांनंतर आपल्याला इतर शहरं माहित नाहीत आणि यामागे कारणही तसेच आहे. महाराष्ट्रातील ही शहरं सोडली तर इतर कोणत्याही…

“तरुणांसाठी नाशिकमध्ये सुरु होणार ‘युनोव्हेशन सेंटर”, या आमदारांनी केली घोषणा!

सुदृढ समाजनिर्मितीचे ध्येय घेऊन काम करणारी जयहिंद लोकचळवळ सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी वाटचाल करत आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे या संघटनेचे संघटक आहेत. राज्यभरातील तरुणांच्या सर्वांगीण विकासाची काळजी वाहणारे आमदार सत्यजीत…

वाढीव शिक्षकांची रद्द केलेली 283 पदं पुन्हा सेवेत, पठ्ठ्याने करून दाखवलंच !

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्यातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील 2003-04 ते 2018-19 या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत असलेल्या 1293 पात्र शिक्षकांचा समावेश करावा, असा प्रस्ताव शासनाकडे मांडला होता. डॉ.…

असंख्य भावांनी दिलेली ओवाळणी मूकबधिर विद्यालयाला सुपूर्द! एका भगिनीचा स्तुत्य उपक्रम!

समाजसेवेच्या आणि चांगल्या कामाचे ध्येय घेऊन काम करणाऱ्या व्यक्तींसाठी वैयक्तिक असे काहीच राहत नाही. याचाच प्रत्यय संगमनेरमधील अनेकांना भाऊबीजेच्या दिवशी आला. समाजसेवेसाठी संगमनेरमधील डॉ. सुधीर तांबे यांच्या संपूर्ण कुटुंबाने स्वतःला झोकून…

सावधान!! ट्रोलिंगच्या जमान्यात सोशल मीडियावर नव्हे तर महाराष्ट्रात एक लोकचळवळ उभी राहत आहे!

आजवर मी माझ्या राजकीय व सामाजिक पत्रकारितेच्या 3 दशकांहून अधिक कार्यकाळात अनेक पक्ष व संघटनांचे उगम पाहिले. प्रत्येक संघटना व पक्ष एक भूमिका घेऊन समाजात येतात, आपले कार्यकर्ते जमा करतात, त्यांचा एक विशिष्ट अजेंडा असतो. अनेकदा अजेंडा…

खबरदार, जरांगे-भुजबळ आणि ओबीसी-मराठा वादात एक विषय पडद्याआड जातोय!

राजकारण आज कोणत्या दिशेने सुरू आहे, याचा काही नेम नाही! प्रत्येक समूह आरक्षणाच्या विषयात इतका गुंतला गेलाय की त्याला दुसऱ्या विषयावर बोलायचं नाही अन त्याकडे बघायचं पण नाही! मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या ही मागणे मनोज जरांगे पाटील यांनी लावून…

पुण्याच्या समस्येवर पुण्याचे लोकप्रतिनिधी गप्प, पण नाशिक पदवीधरचे आमदार सुसाट!

पुण्यातील नवले पुलावरील अपघातांच्या संख्येत वाढ होतंच आहे. नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रात्रीच्या सुमारास ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे समोर असणाऱ्या कंटेनरला…