Ram Satpute : राम सातपुते प्रचारात प्रणिती शिंदेना ठरत आहेत जड ; इंगळगी गावाला सदिच्छा भेट

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे भाजप व महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी प्रचाराचा जोरदार धडाका लावला आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या पेक्षा राम सातपुते यांची प्रचार यंत्रणा वरचढ ठरताना…

सोलापुरकरांसाठी मोदी सरकारचे ‘‘समर गिफ्ट’’

सोलापुरात ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ साठी कोचिंग डेपो बांधण्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली. सुमारे ५० कोटी रुपये खर्चून हा डेपो उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून हे काम करण्यात येणार आहे.

माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त १७ ते २५ फेब्रुवारी दरम्यान ‘सुपर सनीज्…

पुणे: पुणे शहरात सामाजिक, व्यावसायिक व राजकीय क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे युवा नेतृत्व सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाऊंडेशनच्या वतीने १७ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान'सुपर सनीज् वीक' चे आयोजन करण्यात आले आहे.…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वराज्य ज्योत यात्रेचे उद्घाटन छत्रपती शिवरायांच्या विचारांवर…

मुंबई, दि.१२ फेब्रुवारी :- स्वराज्य सप्ताहातून राज्यातील जनतेला हे पटवून देऊ की आपला राजा हा बहुजनांचा राजा होता, शेतकऱ्यांचा राजा होता, मोल मजुरी करणाऱ्यांचा राजा होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही याच कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी…

मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही पहिल्यापासून भूमिका स्वतंत्र मराठा आरक्षण कायद्याच्या पाठीशी खंबीरपणे…

पुणे,नाशिक,दि.११ फेब्रुवारी :- युवक हा पक्षाचा मुख्य पाया असून अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महिला, युवक युवतींच अभूतपूर्व संघटन होत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पाठिंबा दिला आहे. आगामी…

हडपसर ते उरुळीकांचन ट्रॅफिक साठी अविरत प्रयत्न सुरूच, पण यश मिळेना!

तुम्ही रोज हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान प्रवास करताय? रोजच्या ट्रॅफिक ने तुमचा पण जीव गुदमरतो ना? करणार काय? लोकप्रतिनिधी त्यांचं काम करतात, पण प्रशासन त्या गतीने हा दिसत नाही. एक गोष्ट मान्य करायलाच पाहिजे ती म्हणजे या ट्रॅफिक मुक्ती वर…

५ जिल्हे, ५४ तालुके आणि ४००० गावं.. महाराष्ट्रातील सर्वात बलाढ्य मतदारसंघ माहितीये ?

आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मतदारसंघाविषयी! आज महाराष्ट्रात ४८ खासदार आहेत. सर्वसामान्यपणे ५-६ विधानसभा मतदारसंघांचा एक लोकसभा मतदारसंघ असतो. त्यामुळे आपल्याला वाटन स्वाभाविक आहे की लोकसभा मतदारसंघच खूप मोठा असतो!…

रंजले गांजलेल्यांसाठी काम करण्याची सर्वांचीच जबाबदारी मंत्री छगन भुजबळ

नाशिक,दि.४ फेब्रुवारी :- 'जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!' अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी…

नाभिक समाजाबद्दलच्या “त्या” वक्तव्याचा विपर्यास करू नये; सभेमधील वक्तव्य त्या गावापुरते मर्यादित…

मुंबई,नाशिक,दि. ५ फेब्रुवारी :- अहमदनगर येथे झालेल्या ओबीसी भटके विमुक्त एल्गार मेळाव्यात नाभिक समाजाबद्दल केलेलं ‘ते’ वक्तव्य हे एका बांधवाने त्याच्या गावातील केलेल्या तक्रारीमुळे केलेले असून हे वक्तव्य केवळ त्या गावापुरतेच मर्यादित आहे.…

बिबट्यापासून बळीराजाच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील ४८ पैकी एकच खासदार लढतोय!

पुणे,नाशिक, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर पासून उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग ते विदर्भापर्यंत सगळीकडेच बिबट्या - मानवी संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे पूर्ण झाली, पण या कृषी प्रधान देशात…