नाशिक महापालिका आयुक्तांची उद्योजकांच्या समस्या सोडवताना लागणार कसोटी!

देशासह राज्यातही बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत आहे. बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उद्योग क्षेत्रात नवीन संधी आणि रखडलेल्या प्रश्नांबाबत उपाय काढणे अत्यंत महत्वाचे आहे. अंबड, सातपूर आणि नाशिक महानगरपालिका हद्दीतील औद्योगिक वसाहतीतील…

शिक्षकांचे असंख्य प्रलंबित प्रश्न पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करणे व शाळांची डागडुजी करणे, शिक्षकांचे पगार वेळेवर न होणे, आयटीचे क्लासेस सुरू करणे, शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने करणे, पगार कपात करू नये, केंद्र समन्वयक पदी सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षकांची नेमणूक…

अजब, MPSC चे 3 वेगवेगळे पेपर एकाच दिवशी, या आमदाराने सुनावले खडे बोल!

राज्यात एकाच दिवशी तीन सरकारी परीक्षा होणार असल्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या २९ ऑक्टोबरला राज्य लोकसेवा आयोगाची उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा, नगर परिषद भरती परीक्षा आणि…

महाराष्ट्रातील पहिला आमदार ज्याने हिवाळी अधिवेशनासाठी जनतेकडून मागवले प्रश्न!

नागपूर येथे आता लवकरच हिवाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात सर्वच आमदार मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी तयारी करत असतात. आता सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यानुसार अनेक लोकप्रतिनिधी त्यावर ऍक्टिव्ह सुद्धा असतात. असेच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे…

जयहिंद लोकचळवळीच्या जागतिक परिषदेत महाराष्ट्रभरातून युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

सुदृढ समाज, निकोप लोकशाही आणि मजबूत संविधान हे ध्येय घेऊन मा. डॉ. सुधीर तांबे यांच्या संकल्पनेतून संगमेनर येथे १९९८ साली जयहिंद लोकचळवळची स्थापना झाली. जयहिंद लोकचळवळी तर्फे दरवर्षी जागितिक परिषदेचे आयोजन केले जात असते. यंदाची…

सत्यजीत तांबेंच्या जागतिक परिषदेत बाळासाहेब थोरातांनी केले डॉ. सुधीर तांबेंचे कौतुक!

प्रतिनिधी, गांधींच्या विचारांचे महत्त्व, डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेच महत्त्व तरुण पिढीने आत्मसात केले पाहिजेत असे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी मत व्यक्त केले आहे. ते मुंबई येथे आयोजित जयहिंद लोकचळवळीच्या जागतिक…

सत्यजीत तांबे आयोजित ग्लोबल कॉन्फरन्सला ‘व्हाईस फॉर मॅन इंडियाच्या’ संस्थापिका अरनाझ…

प्रतिनिधी, पुरुषांवर अनेकदा बलात्काराच्या खोटे आरोप लावले जातात. या प्रकरणामध्ये आरोप सिद्ध झाल्याशिवाय त्या पुरुषाचे नाव जाहीर करू नये असे व्हाईस फॉर मॅन इंडियाच्या संस्थापिका अरनाझ हाथीराम यांनी त्यांचे मत मांडले. त्या मुंबई येथे…

सत्यजीत तांबेंनी आयोजित केलेल्या जयहिंद लोकचळवळीच्या जागतिक परिषदेत पायाभूत सुविधातज्ज्ञ सुनील…

प्रतिनिधी, बदलत्या काळानुसार विभक्त कुटुंब पद्धतीची वाढ झालेली दिसत आहे. यामुळे वयोवृद्ध व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातही एकटेपणाचे प्रमाण जास्त आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आगामी काळात 'तीन पिढ्यांसाठी…

सत्यजीत तांबेंच्या जयहिंद लोकचळवळने आयोजित केलेल्या जागतिक परिषदेत ग्रामीण विकासाबाबत चर्चा

प्रतिनिधी, विकासदाराच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा देशात पहिला क्रमांक असला तरी साक्षरतेच्या बाबतीत मात्र महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे. विकासाच्या निर्णयांत ग्रामीण भागांचा समावेश नसल्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील साक्षरता दरात…

सत्यजीत तांबेंच्या ग्लोबल कॉन्फरन्स मध्ये चर्चा दिल्ली-पंजाबच्या शाळांची

प्रतिनिधी, केंद्र सरकारने निधीची तरतूद न करता शिक्षण धोरणाची घोषणा केली आहे. निधीशिवाय या धोरणाची अंमलबजावणी कशी होणार? असा प्रश्न शिक्षणतज्ज्ञ शैलेंद्र शर्मा यांनी उपस्थित केला. ते जयहिंद लोकचळवळ ने आयोजित…