Browsing Tag

Mumbai

महाराष्ट्रात रस्ते अपघातांचा भीषण आकडा – तीन वर्षांत ४५ हजारांहून अधिक मृत्यू!

२ एप्रिल, महाराष्ट्र : गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात एक लाखांपेक्षा जास्त रस्ते अपघात झाले असून त्यात ४५,८९५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यापैकी ६६ टक्के मृत्यू १६ ते ४० वयोगटातील युवकांचे आहेत, असे पोलीस महासंचालक कार्यालयाच्या…

मुंबईत हज़रत मुसन्ना मियां यांच्या उरुसाला छगन भुजबळ यांची उपस्थिती, दिल्या मुस्लिम बांधवांना…

१ ७ मार्च, मुंबई: शहीद-ए-राह-ए-मदीना उर्फ हज़रत मुसन्ना मियां यांच्या २२ व्या उरुसाचे भव्य आयोजन आज मुंबईतील छोटा सोनापूर येथील ईदगाह मैदानावर करण्यात आले आहे. ऑल इंडिया सुन्नी जमियातुल उलेमाचे अध्यक्ष मौलाना मोईन मियां यांच्या…

धर्मादाय रुग्णालयांतील उपचार दर एकसमान करण्याची मागणी

पुणे, १७ मार्च: राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये उपचार व शस्त्रक्रियांचे दर एकसमान ठेवण्याची मागणी कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल कांबळे, विधी व न्याय विभागाच्या राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाचे सदस्य सिद्धार्थ गिरमे आणि विविध…

संगमनेर-पारनेर तालुक्यात नव्या एमआयडीसीसाठी सत्यजीत तांबे यांची आग्रही मागणी

१० मार्च, मुंबई : संगमनेर आणि पारनेर तालुके हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्जन्य छायेत असलेले तालुके आहेत. या भागात दुष्काळाची परिस्थिती असली तरी, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार दशकांमध्ये संगमनेर तालुक्यात मोठ्या…

आमदार सत्यजीत तांबेंचा शिक्षक प्रतिनिधींसोबत मंत्रालयात ठिय्या

प्रतिनिधी, मुंबई राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक व वर्गतुकड्यांतील ६५ हजार विना तथा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना शासननिर्णय १५ नोव्हेंबर २०१५ व ४ जून २०१४ मधील वेतन अनुदान लागू करण्यासाठी, आणि १…

भुजबळांनी जागवल्या अण्णासाहेब पाटील यांच्या आठवणी!

नाशिक- २५ सप्टेंबर २०२४: माथाडी कामगार चळवळीचे जनक असलेले झुंजार नेते अण्णासाहेब पाटील यांची आज जयंती आहे. यानिमित्त राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अण्णासाहेब पाटील यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा…

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाचे उद्घाटन! किती टोल असणार आणि किती अंतर कमी…

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गच्या 520 किमी लांबीच्या नागपूर-शिर्डी मार्गावर टोल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. समृद्धी महामार्गावरून नागपूर-शिर्डी प्रवासासाठी ९०० रुपये (समृद्धी महामार्ग टोल) टोल आकारला जाईल. या मार्गावर 19 टोलनाके…

धारावी होणार पुढील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स! ‘धारावी झोपडपट्टी’ पुनर्विकास प्रकल्पाचे…

धारावीतील पुनर्विकास आणि बांधकामासाठी एकूण 3 कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकास प्रकल्पाची बोली अदानी समूहाच्या अदानी रियल्टीने जिंकली आहे. मुंबईतील धारावीची गणना आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांमध्ये…

भाजपचे साडे तीन जण आतमध्ये जाणार, देशमुख बाहेर येणार – संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे भाजपवर अक्षरशः तुटून पडले आहेत. "येत्या काळात भाजपचे साडे तीन जण आतमध्ये जाणार" असा हल्लाबोल संजय राऊत यांनी भाजपवर केला. शिवसेना नेते व खा.संजय राऊत यांच्यावर भाजप ने केलेल्या वेगवेगळ्या आरोपांना उत्तर…

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई | यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कार देण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी पात्र व्यक्तींनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.उद्योजकता क्षेत्रात एक युवक व एक…