लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी; मंत्री उदय सामंत यांची सकारात्मक भूमिका
मुंबई, दि. ३० जून २०२६ : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आणि गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा आमदार सत्यजीत तांबे यांनी आज विधानपरिषदेत…