Browsing Tag

Maharashtra

स्मार्ट सिटी योजनेला आर्थिक झटका: केंद्राचा निधी बंद, महापालिकांवर वाढलेला भार

२९ मार्च, महाराष्ट्र: २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील १०० शहरांना ‘स्मार्ट सिटी’ बनवण्याच्या महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या सुरुवातीला मोठ्या गाजावाजासह शहरांची निवड करण्यात आली होती. प्रत्येक शहराला…

सत्यजीत तांबेंचा इलेक्ट्रिक वाहनांवरील करास विरोध

२६ मार्च, मुंबई : जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असताना, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र सरकार ३० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर ६% मोटार वाहन कर…

भुजबळांच्या संविधानावरील अभ्यासपूर्ण भाषणाने सभागृह भारावले!

मुंबई, दि.२५ मार्च :- भारतीय संविधानाने जाति-धर्म से ऊपर उठाना सिखाया,संविधान ने हमें जीना सिखाया। जो भी करे अन्याय किसी पर,उसके ख़िलाफ़ खड़ा होना सिखाया। या पंक्तीतून संविधानाचे वर्णन करत भारताचे हे संविधान प्रत्येक जाती धर्म आणि प्रांताना…

अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष – बिनविरोध निवड, उद्या अधिकृत घोषणा!

मुंबई, २५ मार्च : महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या पदासाठी केवळ महायुतीकडून त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, जो आज (मंगळवार) पडताळणी…

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत चालवला ‘शेतकऱ्यांचा आसूड’

पुणे - केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांचा आसूड ओढताना सोयाबीन, कांदा आणि कडधान्याबाबतच्या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर बोट ठेवले. त्याचबरोबर 'वो लढायेंगे, भडकायेंगे लेकिन…

वाहनधारकांना मोठा दिलासा; एचएसआरपी नंबर प्लेटसाठी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ

२१ मार्च, मुंबई: केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या निर्देशानुसार, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा निर्णय वाहनांच्या सुरक्षेसाठी आणि बनावट नंबर…

महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून ‘जिवंत 7/12 मोहीम’

२१ मार्च, मुंबई: महसूल मंत्री बावनकुळे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनीच्या व्यवहारातील अडचणी दूर करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 1 एप्रिलपासून संपूर्ण…

धर्मादाय रुग्णालयांतील उपचार दर एकसमान करण्याची मागणी

पुणे, १७ मार्च: राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये उपचार व शस्त्रक्रियांचे दर एकसमान ठेवण्याची मागणी कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल कांबळे, विधी व न्याय विभागाच्या राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाचे सदस्य सिद्धार्थ गिरमे आणि विविध…

होळी : रंगांचा उत्सव, एकतेचा संदेश आणि परंपरेचा वारसा

होळीचा इतिहास आणि महत्त्व: होळी हा भारतातील सर्वात जुन्या आणि रंगीबेरंगी सणांपैकी एक आहे. हा सण प्रामुख्याने हिंदू समाजात साजरा केला जातो, परंतु त्याचा आनंद आणि एकतेचा संदेश सर्वांना समावेशक बनवतो. होळीचा उत्सव वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी…

अर्थसंकल्पावरील भाषणात भुजबळांनी मांडले असे मुद्दे; सभागृह झाले अवाक!

मुंबई, १२ मार्च : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री मा. छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अर्थसंकल्पावर भाषण केले. त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थिती, विकासदर, कर्जाचे प्रमाण, दरडोई उत्पन्न आणि इतर महत्त्वाच्या आर्थिक…