Browsing Tag

Maharashtra

सनीज वर्ल्डमध्ये अरुणाचलचे आमदार मोपी मिहू – निसर्ग, साहस आणि आदरातिथ्य अविस्मरणीय अनुभव!

पुणे – अरुणाचल प्रदेशमधील अनीनी मतदारसंघाचे आमदार श्री. मोपी मिहू आणि त्यांचे कुटुंबीयांनी  सनीज वर्ल्ड, पुणे येथे भेट दिली आणि आमच्या खास मेजवानीचा मनमोकळा आनंद घेतला. त्यांच्या भेटीत स्वादिष्ट महाराष्ट्रीयन व आंतरराष्ट्रीय पाककृतींचा…

इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२५: दक्षिणेकडील राज्यांचे वर्चस्व, महाराष्ट्र पिछाडीवर

मुंबई, १७ एप्रिल :नव्याने प्रसिद्ध झालेल्या इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२५ नुसार, कर्नाटक हे पोलिसिंग, न्यायव्यवस्था, तुरुंग व्यवस्थापन आणि कायदेशीर मदत या सर्व श्रेणींमध्ये अव्वल स्थानावर आहे. दक्षिणेकडील इतर राज्यांपैकी आंध्र प्रदेश दुसऱ्या…

शिक्षणातील अडथळ्यांच्या निराकरणासाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा पुढाकार

जळगाव, १६ एप्रिल : राज्यातील शिक्षणव्यवस्थेत दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांच्या निराकरणासाठी आमदार सत्यजीत तांबे हे सातत्याने पुढाकार घेत आहेत. शिक्षकांच्या अडचणींना वाचा फोडण्यासाठी त्यांनी कायमच प्रशासनासमोर ठाम भूमिका घेतली आहे. याच…

बिबट्यांच्या नसबंदी विषयात सत्यजीत तांबे आग्रही!

अहिल्यानगर, ९ एप्रिल – जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक भागांमध्ये कोंबड्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे कुक्कुटपालनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, शासनाच्या योजनेत…

श्रीरामनवमी उत्सवातील संस्कृती हरवत चाललीय? मा नगरसेवक सनी विनायक निम्हण यांची खंत

पुणे, ०८ एप्रिल – संपूर्ण देशात उत्साहात साजरी झालेली श्रीरामनवमी आता नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते सनी विनायक निम्हण यांनी उत्सवाच्या सध्याच्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत…

अवकाळी पावसामुळे राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये १३,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे गंभीर नुकसान…

राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे १७ जिल्ह्यांमध्ये सुमारे १३,१९४ हेक्टरहून अधिक क्षेत्रातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या गहू आणि हरभऱ्यासारख्या रब्बी पिकांना याचा सर्वाधिक फटका बसला असून,…

नाशिकच्या पौराणिक इतिहासाला नवी दिशा देणाऱ्या ‘रामकाल पथ’ प्रकल्पाला वेग

नाशिक | ५ एप्रिल : नाशिक शहराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाला नवा चेहरा देणाऱ्या 'रामकाल पथ' प्रकल्पासाठी आज विधानपरिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांनी सीतागुंफा ते रामकुंड दरम्यानच्या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. गोदावरी नदी परिसरातील धार्मिक…

महाराष्ट्रात रस्ते अपघातांचा भीषण आकडा – तीन वर्षांत ४५ हजारांहून अधिक मृत्यू!

२ एप्रिल, महाराष्ट्र : गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात एक लाखांपेक्षा जास्त रस्ते अपघात झाले असून त्यात ४५,८९५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यापैकी ६६ टक्के मृत्यू १६ ते ४० वयोगटातील युवकांचे आहेत, असे पोलीस महासंचालक कार्यालयाच्या…

राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण २७% घटले; आरोग्य विभागाच्या योजनांना यश

मुंबई, ३० मार्च: महाराष्ट्रातील बालमृत्यूचे प्रमाण गेल्या दोन वर्षांत तब्बल २७% नी घटल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. २०२२-२३ मध्ये ० ते ५ वयोगटातील १७,१५० बालमृत्यूंची नोंद झाली होती, तर २०२४-२५ मध्ये…

लासलगाव अप्पर तहसील कार्यालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार- छगन भुजबळ

लासलगाव,दि.३० मार्च :- लासलगाव येथे अप्पर तहसील कार्यालयासाठी आपले महसूल विभागाकडे पाठपुरावा सुरू असुन महसूल मंत्र्यांनी हे कार्यालय लवकरच मंजूर केले जाईल असे आश्वासित केले आहे. त्यामुळे लवकरच लासलगाव येथील अप्पर तहसील कार्यालयाचा प्रश्न…