अर्थसंकल्प ‘अर्थहीन’, महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले? हे शोधूनही सापडत नाही –…

मुंबई | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. देशाला कररुपाने सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्र राज्यावर अन्याय करण्याची परंपरा सीतारामन…

आभासी डिजिटल मालमत्तेवर 30% करामुळे क्रिप्टोचे नियमन करण्यास मदत होईल – अमिताभ कांत (CEO, NITI…

नवी दिल्ली | भारत हा डिजिटल रुपया लागू करणारा पहिला देश ठरणार आहे आणि डिजिटल चलनावर उच्च कर लावणे मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरेल कारण त्यात वारंवार चढ-उतार होत असतात, असे नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी…

BSNL ला मिळणार उभारी, सरकार ₹ 44,720 कोटी भांडवल पुरवणार

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थसंकल्पानुसार, पुढील आर्थिक वर्षात सरकार तोट्यात चाललेल्या सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडला (BSNL) ₹ 44,720 कोटी देण्यात येणार आहे .अर्थसंकल्पीय दस्तऐवजातील स्पष्टीकरणात्मक नोटमध्ये म्हटले आहे की, BSNL…

ग्रामीण भारताला वगळून होणारा विकास पोकळ असेल संदीप वासलेकर यांचे मत

ग्रामीण भारताला वगळून होणारा विकास पोकळ असेल संदीप वासलेकर यांचे मत “यापुढील काळात ग्रामीण भारतातच देशाचे भविष्य घडणार असून ग्रामीण भागाचा आणि अर्थात शेतीचा आगामी काळात विकास कसा होतो त्यावर भारताचे भवितव्य अवलंबून आहे. ग्रामीण भागाचा…

अर्थमंत्री महोदय, मागील घोषणा अपूर्ण, मागील वर्षाचे 1.75 लाख कोटींचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्टही…

अर्थमंत्री महोदय, मागील घोषणा अपूर्ण, मागील वर्षाचे 1.75 लाख कोटींचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्टही अपूर्ण अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये नवीन घोषणा केल्या जातील. गेल्या…

मत्स्यव्यवसाय व पायाभूत सुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ५ कोटींपर्यंत निधी खर्च करता येणार…

मुंबई | जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेमधून ५ कोटी रुपयांपर्यंतचा निधी मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी खर्च करण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय विभागाने घेतला असून यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी…

ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा होईल असं ते सांगू शकतात, पण काही झालं तरी महाराष्ट्रात त्यांचा…

महाराष्ट्रात पुढील २५-३० वर्ष तरी भाजपाची सत्ता येणार नाही. त्यामुळे काही झालं तरी महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी हि टीका केली…

बेल्हे येथे नवीन पोलीस ठाणे निर्मिती करण्याची आमदार अतुल बेनके यांची मागणी

नवीन बेल्हे पोलीस ठाणे निर्मिती करण्याची आमदार अतुल बेनके यांची मागणी जुन्नर तालुक्यातील पुर्व भागात बेल्हे ता. जुन्नर येथे नवीन पोलीस ठाणे निर्मिती करण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे जुन्नरचे…

स्वखर्चाने बांबूची शाळा बांधणाऱ्या युवकांना सत्यजित तांबेंची साथ शिक्षण मंत्र्यांना लिहिले पत्र

स्वखर्चाने बांबूची शाळा बांधणाऱ्या युवकांना सत्यजित तांबेंची साथ शिक्षण मंत्र्यांना लिहिले पत्र अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा पारधी बेडा येथे साहेबराव राठोड व मंगेश पवार या स्थानिक तरुणांनी पारधी समाजातील…

सुपरमार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगीचा निर्णय महाराष्ट्रासाठी दुर्दैवी

सुपरमार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगीचा निर्णय महाराष्ट्रासाठी दुर्दैवी महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय…