परमबीर सिंगच मास्टरमाईंड! अँटिलिया स्फोटकं प्रकरणी अनिल देशमुख यांचे प्रतिज्ञापत्र

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर देशमुख यांना गेल्या वर्षी राजीनामा द्यावा लागला होता. ईडीला दिलेल्या निवेदनात देशमुख म्हणाले की, सिंह यांना 17 मार्च 2021 रोजी आयुक्त…

नवाब मलिकांविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश! “लवकरच तुरुंगात बसून पत्रकार परिषदा…

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला होता. समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab…

समीर वानखेडेंना जबर दणका! ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला सदगुरु रेस्ट्रो बारचा परवाना!

नवी मुंबईतील वाशी येथील समीर वानखेडे यांच्या नावावर असलेल्या सद्गुरू रेस्ट्रो बारचे लायसन्स ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, या बारसाठीचा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ मध्ये देण्यात आला होता. या बारचे…

कर भरताना चूकभूल झाल्यास चौकशी होणार नाही, काय आहे हा निर्णय?

कर भरताना चूकभूल झाल्यास चौकशी होणार नाही, काय आहे हा निर्णय? अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्प (Central Budget) सादर करताना दरवर्षी नियमितपणे न चुकता कर भरणाऱ्या सर्वसामान्य…

अर्थसंकल्प ‘अर्थहीन’, महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले? हे शोधूनही सापडत नाही –…

मुंबई | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. देशाला कररुपाने सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्र राज्यावर अन्याय करण्याची परंपरा सीतारामन…

आभासी डिजिटल मालमत्तेवर 30% करामुळे क्रिप्टोचे नियमन करण्यास मदत होईल – अमिताभ कांत (CEO, NITI…

नवी दिल्ली | भारत हा डिजिटल रुपया लागू करणारा पहिला देश ठरणार आहे आणि डिजिटल चलनावर उच्च कर लावणे मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरेल कारण त्यात वारंवार चढ-उतार होत असतात, असे नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी…

BSNL ला मिळणार उभारी, सरकार ₹ 44,720 कोटी भांडवल पुरवणार

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थसंकल्पानुसार, पुढील आर्थिक वर्षात सरकार तोट्यात चाललेल्या सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडला (BSNL) ₹ 44,720 कोटी देण्यात येणार आहे .अर्थसंकल्पीय दस्तऐवजातील स्पष्टीकरणात्मक नोटमध्ये म्हटले आहे की, BSNL…

ग्रामीण भारताला वगळून होणारा विकास पोकळ असेल संदीप वासलेकर यांचे मत

ग्रामीण भारताला वगळून होणारा विकास पोकळ असेल संदीप वासलेकर यांचे मत “यापुढील काळात ग्रामीण भारतातच देशाचे भविष्य घडणार असून ग्रामीण भागाचा आणि अर्थात शेतीचा आगामी काळात विकास कसा होतो त्यावर भारताचे भवितव्य अवलंबून आहे. ग्रामीण भागाचा…

अर्थमंत्री महोदय, मागील घोषणा अपूर्ण, मागील वर्षाचे 1.75 लाख कोटींचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्टही…

अर्थमंत्री महोदय, मागील घोषणा अपूर्ण, मागील वर्षाचे 1.75 लाख कोटींचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्टही अपूर्ण अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये नवीन घोषणा केल्या जातील. गेल्या…

मत्स्यव्यवसाय व पायाभूत सुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ५ कोटींपर्यंत निधी खर्च करता येणार…

मुंबई | जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेमधून ५ कोटी रुपयांपर्यंतचा निधी मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी खर्च करण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय विभागाने घेतला असून यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी…