नांदगाव मतदारसंघातील नागरिकांना सुप्रसिद्ध गायक अजय-अतुल यांच्या गाण्याची पर्वणी

नांदगाव, दि. ७ ऑक्टोबर :- नवरात्र उत्सव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बुधवार, दि.९ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता…

आमदार सत्यजीत तांबेंचा शिक्षक प्रतिनिधींसोबत मंत्रालयात ठिय्या

प्रतिनिधी, मुंबई राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक व वर्गतुकड्यांतील ६५ हजार विना तथा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना शासननिर्णय १५ नोव्हेंबर २०१५ व ४ जून २०१४ मधील वेतन अनुदान लागू करण्यासाठी, आणि १…

छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधींचे विचार रयतेच्या कल्याणाचे: सत्यजीत तांबे

प्रतिनिधी, जळगाव छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वराज्याच्या ध्येयामध्ये रयतेच्या कल्याणाचा समान धागा होता. त्यांचे विचार शेतकरी, गोरगरीब आणि सर्वधर्मसमभाव यांच्या कल्याणासाठी होते. आजच्या तरुणांनी या…

मानवी मूल्यांशी कटिबद्ध राहणे आवश्यक : प्रा. शरद बाविस्कर

प्रतिनिधी, श्रीरामपूर राजकारण हे मानवी व्यवहारांचे महत्त्वपूर्ण क्षेत्र असून, लोकशाही ही मानवी मूल्यांच्या नैतिकतेचा आधार आहे. प्रत्येकाने या मूल्यांशी कटिबद्ध राहिले पाहिजे, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक आणि लेखक…

अभिजात भाषेजा दर्जा मिळाला, आता जेएनयूत मराठी भाषा केंद्र लवकर सुरु करा :सत्यजीत तांबे

प्रतिनिधी , मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक दशकांपासून करत आली आहे. आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी देखील ही मागणी लावून धरली होती. अखेर मराठी भाषेला केंद्रीय मंत्रिमंडळाने अभिजात भाषेचा…

गांधीजींच्या तत्त्वांमध्ये विश्व बदलण्याची अमर्याद शक्ती : जयहिंद ग्लोबल परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी…

प्रतिनिधी, जळगाव महात्मा गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांत जग बदलण्याची शक्ती आहे. या तत्त्वांचा सकारात्मक वापर केल्यास जगातील अस्थिरता आणि अशांतता दूर करता येईल. प्रत्येकाने गांधीजींच्या विचारांना आपल्या आचरणात आणले, तर…

भुजबळांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येवला शिवसृष्टी टप्पा-१ चे अजितदादांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक / येवला दि. २ ऑक्टोबर :- येवला शहरात मंत्री छगन भुजबळ यांनी जी भव्य दिव्य अशी शिवसृष्टी उभारली आहे. या प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी दहा कोटी किंवा त्याहून लागणारा अधिक निधी आचार संहिता लागण्याच्या अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल.…

नाशिकमध्ये उभारलेले फुले दाम्पत्याचे हे पुतळे अभेद्य राहतील- मंत्री छगन भुजबळ

नाशिक,दि.२८ सप्टेंबर:- महात्मा फुले व सावित्रीबाई यांना जिवंतपणी अनेक समाजाकडून अडथळे निर्माण करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर देखील त्यांच्या विचारांवर हल्ला करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांचे अभेद विचार कायम राहिले आहे.…

आ. सत्यजीत तांबेंनी हजारो तरुणांसोबत किल्ले शिवनेरी येथे घेतली शपथ

प्रतिनिधी, जुन्नर आमदार सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त किल्ले शिवनेरी येथे श्रमदान मोहीमेसोबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. कार्यक्रमाचे आयोजन आमदार सत्यजीत तांबे मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते. यावेळी किल्ले…

फुले दाम्पत्याच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती कांस्यशिल्पांचे आज नाशिकमध्ये लोकार्पण!

नाशिक, दि. २७ सप्टेंबर :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून मुंबई नाका नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य दिव्य…