अवकाळी पावसामुळे राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये १३,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे गंभीर नुकसान…

राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे १७ जिल्ह्यांमध्ये सुमारे १३,१९४ हेक्टरहून अधिक क्षेत्रातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या गहू आणि हरभऱ्यासारख्या रब्बी पिकांना याचा सर्वाधिक फटका बसला असून,…

नाशिकच्या पौराणिक इतिहासाला नवी दिशा देणाऱ्या ‘रामकाल पथ’ प्रकल्पाला वेग

नाशिक | ५ एप्रिल : नाशिक शहराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाला नवा चेहरा देणाऱ्या 'रामकाल पथ' प्रकल्पासाठी आज विधानपरिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांनी सीतागुंफा ते रामकुंड दरम्यानच्या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. गोदावरी नदी परिसरातील धार्मिक…

लोकसभेत वक्फ (सुधारणा) विधेयक मंजूर: ऐतिहासिक निर्णयाने पारदर्शकतेला चालना

३ एप्रिल, नवी दिल्ली : सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. काल या अधिवेशनात वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आले होते. अखेर मध्यरात्री उशिरा या विधेयकावर लोकसभेत मतदान पार पडले. वक्फ सुधारणा विधेयक अखेर मंजूर झाले आहे. विधेयकाच्या बाजूने २८८ तर…

महाराष्ट्रात रस्ते अपघातांचा भीषण आकडा – तीन वर्षांत ४५ हजारांहून अधिक मृत्यू!

२ एप्रिल, महाराष्ट्र : गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात एक लाखांपेक्षा जास्त रस्ते अपघात झाले असून त्यात ४५,८९५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यापैकी ६६ टक्के मृत्यू १६ ते ४० वयोगटातील युवकांचे आहेत, असे पोलीस महासंचालक कार्यालयाच्या…

राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण २७% घटले; आरोग्य विभागाच्या योजनांना यश

मुंबई, ३० मार्च: महाराष्ट्रातील बालमृत्यूचे प्रमाण गेल्या दोन वर्षांत तब्बल २७% नी घटल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. २०२२-२३ मध्ये ० ते ५ वयोगटातील १७,१५० बालमृत्यूंची नोंद झाली होती, तर २०२४-२५ मध्ये…

लासलगाव अप्पर तहसील कार्यालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार- छगन भुजबळ

लासलगाव,दि.३० मार्च :- लासलगाव येथे अप्पर तहसील कार्यालयासाठी आपले महसूल विभागाकडे पाठपुरावा सुरू असुन महसूल मंत्र्यांनी हे कार्यालय लवकरच मंजूर केले जाईल असे आश्वासित केले आहे. त्यामुळे लवकरच लासलगाव येथील अप्पर तहसील कार्यालयाचा प्रश्न…

स्मार्ट सिटी योजनेला आर्थिक झटका: केंद्राचा निधी बंद, महापालिकांवर वाढलेला भार

२९ मार्च, महाराष्ट्र: २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील १०० शहरांना ‘स्मार्ट सिटी’ बनवण्याच्या महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या सुरुवातीला मोठ्या गाजावाजासह शहरांची निवड करण्यात आली होती. प्रत्येक शहराला…

‘एकदरे’चे पाणी नाशिक जिल्ह्यातील अतिदुष्काळी गावांना द्या- भुजबळ

२६ मार्च, मुंबई: दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्यांसाठी पाण्याची समस्या सोडवण्यासाठी पार-गोदावरी एकात्मिक नदी जोड योजनेच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली…

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत दिव्यांग क्रीडापटू काव्या कदमची चमकदार कामगिरी!

२६ मार्च, पुणे : सोमेश्वरवाडी येथील इयत्ता तिसरीतील दिव्यांग विद्यार्थिनी काव्या कदम यांनी नागपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. लांब उडी आणि मॅरेथॉन या…

सत्यजीत तांबेंचा इलेक्ट्रिक वाहनांवरील करास विरोध

२६ मार्च, मुंबई : जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असताना, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र सरकार ३० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर ६% मोटार वाहन कर…