अवकाळी पावसामुळे राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये १३,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे गंभीर नुकसान…
राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे १७ जिल्ह्यांमध्ये सुमारे १३,१९४ हेक्टरहून अधिक क्षेत्रातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या गहू आणि हरभऱ्यासारख्या रब्बी पिकांना याचा सर्वाधिक फटका बसला असून,…