नारायणगाव बायपास संबंधित प्रश्नांसंदर्भात खा.अमोल कोल्हे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…

नारायणगाव बायपास संबंधित प्रश्नांसंदर्भात खा.अमोल कोल्हे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट शिरुर लोकसभा मतदारसंघातील पुणे नाशिक महामार्गाच्या रखडलेल्या प्रश्नांसंदर्भात खा.अमोल कोल्हे यांनी आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक…

डाॅ.भालेकर दाम्पत्यानं एका पाच वर्षांच्या मुलाचं जीवन केलं प्रकाशमय!

डाॅ.भालेकर दाम्पत्यानं एका पाच वर्षांच्या मुलाचं जीवन केलं प्रकाशमय! शिरूर शहरात एक अद्यावत डोळ्यांचे व्हिजन केअर सेंटर उभारून गरजू रुग्णांना मोठा दिलासा देण्याचं काम डाॅ.भालेकर दाम्पत्य करत आहेत. नुकतच त्यांनी एका पाच वर्षांच्या लहान…

“आ देखें ज़रा किसमें कितना है दम” नवाब मलिकांचे प्रविण दरेकरांना आव्हान

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी नुकतेच ट्विट केले की, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर 1000 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. मलिक यांनी मात्र ट्विटरवर दरेकर यांना उद्देशून म्हटले की, "आ देखें ज़रा किसमें कितना है दम"…

रविचंद्रन अश्विनने कसोटीत सर्वाधिक विकेट घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत हरभजन सिंगला टाकले मागे

भारत विरुद्ध न्यूझीलंड: अश्विनचा स्ट्राइक रेट 52.7 हा डेल स्टेन, सर रिचर्ड हॅडली आणि ग्लेन मॅकग्रा या 16 गोलंदाजांच्या मागे चौथा सर्वोत्तम आहे जे सध्या 400 कसोटी विकेट्स क्लबचा भाग आहेत. कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी…

राज्यात ग्रामीण भागात १ लाख १३ हजार ५७१ व शहरी भागात २२ हजार ६७६ घरकुल उभारणीच्या उद्दिष्टास राज्य…

मुंबई | सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यात ग्रामीण भागात 1 लाख 13 हजार 571 व शहरी भागात 22…

जलसंवर्धन योजनेतून ७ हजारांहून अधिक प्रकल्पांची दुरुस्ती; १ हजार ३४१ कोटी रुपयांचा आराखडा तयार

मुंबई | मृद व जलसंधारण विभागामार्फत मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 7 हजार 916 जलसंधारण प्रकल्पांची दुरुस्ती करण्यात येणार असून यासाठी 1 हजार 341 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.…

सलमान खान साबरमती आश्रमात, सलमानने चालवला चरखा

सलमान खान आणि आयुष शर्मा यांचा 'अंतिम : द फायनल ट्रुथ' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चाहत्यांनाही सलमान खानची नवी स्टाईल आवडली आहे. 'अंतिम' च्या प्रमोशनसाठी सलमान खान सध्या…

कृषी कायदा मागे घेण्याचे विधेयक काही मिनिटांत संसदेत कसे मंजूर झाले, जाणून घ्या या 10 गोष्टी

कृषी कायदा मागे घेण्यासाठीचे विधेयक राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांनी मंजूर केले आहे. हे विधेयक केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांनी दोन्ही सभागृहात मांडले होते, विधेयक मांडल्यानंतर काही मिनिटांतच ते मंजूरही झाले. दुसरीकडे, विरोधी पक्ष…

अनिल देशमुखांना क्लीनचिट? परमबीरसिंह यांची माघार? चांदीवाल समितीसमोर परमबीरसिंह यांचा मोठा…

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय…

कोविड 19 मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना राज्य शासनातर्फे ५० हजार रुपयांची मदत मिळणार

कोविड 19 मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना महाराष्ट्र राज्य शासनातर्फे ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. कोविड 19 च्या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना किंवा निकट नातेवाईकांना सानुग्रह साहाय्य प्रदान करण्याबाबत…