सलमान खान साबरमती आश्रमात, सलमानने चालवला चरखा

सलमान खान आणि आयुष शर्मा यांचा 'अंतिम : द फायनल ट्रुथ' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चाहत्यांनाही सलमान खानची नवी स्टाईल आवडली आहे. 'अंतिम' च्या प्रमोशनसाठी सलमान खान सध्या…

कृषी कायदा मागे घेण्याचे विधेयक काही मिनिटांत संसदेत कसे मंजूर झाले, जाणून घ्या या 10 गोष्टी

कृषी कायदा मागे घेण्यासाठीचे विधेयक राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांनी मंजूर केले आहे. हे विधेयक केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांनी दोन्ही सभागृहात मांडले होते, विधेयक मांडल्यानंतर काही मिनिटांतच ते मंजूरही झाले. दुसरीकडे, विरोधी पक्ष…

अनिल देशमुखांना क्लीनचिट? परमबीरसिंह यांची माघार? चांदीवाल समितीसमोर परमबीरसिंह यांचा मोठा…

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय…

कोविड 19 मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना राज्य शासनातर्फे ५० हजार रुपयांची मदत मिळणार

कोविड 19 मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना महाराष्ट्र राज्य शासनातर्फे ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. कोविड 19 च्या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना किंवा निकट नातेवाईकांना सानुग्रह साहाय्य प्रदान करण्याबाबत…

’26 जानेवारी दूर नाही…’ शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी एमएसपी हमीबाबत सरकारला दिला…

26 जानेवारी दूर नाही...' शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी एमएसपी हमीबाबत सरकारला दिला इशारा मुंबई | केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली असेल आणि आज संसदेत विधेयकही मांडले जाईल, पण शेतकरी नेत्यांची भूमिका मवाळ झालेली…

अहंकारी व असंवेदनशील कारभाराची दोन वर्षे – आशिष शेलार

मुंबई | महाविकास आघाडी सरकारने दोन वर्ष पूर्ण केली आहेत. यापार्श्वभूमीवर सरकारमधील नेत्यांनी कामाची जंत्री सादर करायला सुरुवात केली आहे. तर विरोधी पक्षाकडून सरकारच्या कामाचा पंचनामा सुरू आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी…

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केंद्रीय नेतृत्व नाराज

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केंद्रीय नेतृत्व नाराज दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संघटनमंत्री बी. एल.संतोष यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कामगिरीवर व कार्यपद्धतीवर तीव्र…

भाजप हतबल झालंय, गॅंग अयशस्वी पक्षात अंतर्गत खदखद – नवाब मलिक

दोन वर्षांनंतरही सरकार पाडता आलं नाही, आमदार खरेदी करता आले नाही. राज्यातील भाजप आता हतबल झाला आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली…

कलाकार अशोक हांडे व रंजना हांडे यांना यशवंत-वेणू पुरस्कार प्रदान

पुणे | सामाजिक विषमता मोडून अस्पृश्यता निवारण करण्याचे महात्मा गांधीचे धोरण यशवंतराव चव्हाणांनी अवलंबिले होते. कारण समाजाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी व्यापक आणि विस्तारलेली होती. आज मात्र समाजाची व्याख्या आणि अर्थ बदलतो आहे, याचा खेद वाटतो,…

येत्या 1 जानेवारीपासून राज्यभरात ऑनलाईन बांधकाम परवानगी

एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमुळे बांधकाम क्षेत्राला उभारी : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे