नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे रद्द करणे म्हणजे उत्तर महाराष्ट्रावर अन्याय – आ. सत्यजीत तांबे
नाशिक, दि. १७ मे २०२६ : नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत असून, हा निर्णय उत्तर महाराष्ट्र विशेषतः नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांवर मोठा अन्याय करणारा असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे…