Browsing Tag

NCP Maharashtra

छगन भुजबळ यांची अल्पसंख्याक समाजासाठीची “ही” मागणी शासनाकडून मंजूर

नाशिक/येवला- २२ ऑगस्ट- राज्य सरकारने अल्पसंख्याक समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (MRTI) स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भात २२ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक…

सर्व घटकांच्या उन्नतीसाठी विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य देणार – भुजबळ

नाशिक,दि. १८ ऑगस्ट: समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या सर्व विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.आज निफाड तालुक्यातील रूई,…

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार

मंचर. दि. १९. ०८. २०२४ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रेचे आंबेगाव-शिरूर मतदारसंघात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव-शिरूर यांच्या वतीने दिलीपराव वळसे पाटील यांच्या…

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आयोजित रोजगार मेळाव्यास युवकांचा मोठा प्रतिसाद

नाशिक, येवला दि.१८ ऑगस्ट:- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून येवला-लासलगाव परिसरातील तरुणांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांच्या वतीने येवल्यात…

मंत्री भुजबळ यांच्या विंचूर कार्यालयाला भेट देत लाडक्या बहिणींकडून आभार व रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

विंचूर, दि. १९ ऑगस्ट:- महायुती सरकारच्या वतीने राज्यात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल आज विंचूर येथील कार्यालयात महिलांनी भेट देत मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानत त्यांना रक्षाबंधनाच्या…

पैठणीचे माहेरघर येवला नगरीत ९ ऑगस्टला होणार विणकर मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री छगन भुजबळ…

नाशिक,लासलगाव,दि.६ऑगस्ट :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यात जनसन्मान यात्रेची सुरुवात करण्यात येत आहे. सदर जन सन्मान यात्रा दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी येवला मतदारसंघात येत आहे. या संवाद यात्रेच्या निमित्ताने पक्षाचे राष्ट्रीय…

येवला मतदारसंघात ९ ऑगस्टला “लाडक्या बहिणीसोबत संवाद”

नाशिक,लासलगाव,दि.६ऑगस्ट :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यात जनसन्मान यात्रेची सुरुवात करण्यात येत आहे. सदर जन सन्मान यात्रा दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी येवला मतदारसंघात येत आहे. या संवाद यात्रेच्या निमित्ताने पक्षाचे राष्ट्रीय…

१ रुपयात पिक विमा योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा छगन भुजबळ यांचे शेतकऱ्यांना आवाहन

नाशिक,दि.२३ जुलै :-*येवला तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १४६ कोटी रुपयांची, तर निफाड तालुक्यात ७४७ कोटी रुपयांची नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या वर्षी शासनाने एक रुपयात…

सत्यजीत तांबे शिक्षण परिषद घेणार !

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. ज्यांच्या उमेदवारीने संपूर्ण महाराष्ट्र गोंधळला आहे, त्या सत्यजीत तांबे यांनी राजकारणाकडे दुर्लक्ष करून आपला जाहीरनामा सादर केला आहे. यात शिक्षण विभागाला प्राधान्य देत…

भाजप हतबल झालंय, गॅंग अयशस्वी पक्षात अंतर्गत खदखद – नवाब मलिक

दोन वर्षांनंतरही सरकार पाडता आलं नाही, आमदार खरेदी करता आले नाही. राज्यातील भाजप आता हतबल झाला आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली…