Browsing Tag

Maharashtra

मंत्री भुजबळांच्या प्रयत्नांना यश, नाशिक टपाल कार्यालय देशातील पहिले ‘‘आयकॉनिक पोस्ट ऑफिस’’

नाशिक, १८ सप्टेंबर : महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक भूमिकेला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळावी यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आहे. नाशिक शहराचे मुख्य टपाल कार्यालय ‘आयकॉनिक पोस्ट ऑफिस’ म्हणून गौरवण्यात आले असून, हा…

खोट्या कुणबी नोंदींवरून ओबीसी उपसमिती बैठकीत भुजबळ आक्रमक

मुंबई, १७ सप्टेंबर : राज्यातील ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक गुरुवारी मंत्रालयात झाली. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या बैठकीदरम्यान ओबीसी समोर असलेल्या…

भुजबळांच्या प्रयत्नांतून कुंभमेळ्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या सुसज्जता वाढणार, होल्डिंग…

नाशिक: आगामी २०२७ मध्ये येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान नाशिक रोड रेल्वे स्थानकावर येणाऱ्या कोट्यावधी भाविकांच्या गर्दीचे सुरक्षित व्यवस्थापन करण्यासाठी एक महत्त्वाची आणि आवश्यक पायरी म्हणून कायमस्वरूपी होल्डिंग एरिया (Permanent Holding…

आत्महत्याग्रस्त कराड कुटुंबाचे भुजबळांकडून सांत्वन; ओबीसी हक्कांसाठी लढण्याचा निर्धार

लातूर,नाशिक,दि.१२ सप्टेंबर:- ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आपण लढत आहोत. आपल्या देशात लोकशाही व्यवस्था असून न्यायव्यवस्थेवर आपला पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आपण न्यायालयीन आणि प्रसंगी रस्त्यावरील दोन्ही लढाया देखील…

बदलत्या काळानुसार शेतीसाठी एआय तंत्रज्ञान स्वीकारा- मंत्री भुजबळांचे शेतकऱ्यांना आवाहन

नारायणगाव,,दि.१८ ऑगस्ट:- बदलते हवामान, नैसर्गिक संकटे यासह विविध कारणांनी शेती क्षेत्रापुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहे. या आव्हानांना तोंड देऊन यशस्वी शेती करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर तसेच शेती क्षेत्राला विज्ञानाची जोड देणे अतिशय…

तापी खोऱ्याचे वाहून जाणारे ९२ TMC पाणी वळवा; भुजबळांची अजितदादांकडे मागणी!

जळगाव,दि.१७ ऑगस्ट :- तापी खोऱ्यातून सुमारे ११० टीएमसी पाण्यापैकी केवळ १० टीएमसी पाणी आपण अडवू शकलो आहोत. आजही ९२ टीएमसीहून अधिक पाणी हे उकई धरणात वाहून जाते आहे. हे पाणी वळविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लक्ष घालावे. या ९२…

सत्यजीत तांबे यांनी शेतकरी हिताच्या मुद्द्यांसाठी घेतली कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट

मुंबई, ८ऑगस्ट- महाराष्ट्राच्या नव्याने नियुक्त झालेल्या कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (दत्तामामा भरणे) यांच्या औपचारिक कार्यभार स्वीकारण्यानिमित्त आज मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान प्रमुख शेतकरी नेते आणि कृषी…

भुजबळांचा पुढाकार, फुले वाडा व सावित्रीबाई फुलेंचे स्मारक विस्तारीकरण व एकत्रीकरणाला गती मिळणार

मुंबई, दि. 30 जुलै 2025 -गेल्या अनेक दिवस प्रलंबित असलेला फुलेवाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक यांच्या विस्तारीकरणाच्या कामाला आता गती देणे आवश्यक असून येथे पंधरा दिवसात या कामाची तात्काळ अंमलबजावणी होऊन भूसंपादन पार पडले पाहिजे असे मत…

महाराष्ट्रात वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडीचे संकट व मोठ्या शहरांतील प्रकल्पांवरून आमदार…

मुंबई, १६ जुलै : महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस गंभीर समस्येच्या घडीला आली आहे. विधान परिषदेत आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तासाच्या चर्चेदरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही बाब पटवून दिली. त्यांनी सांगितले…

समीर भुजबळांचा राज्यव्यापी दौरा; समता परिषदेच्या जिल्हानिहाय आढावा बैठका!

नाशिक १५ जुलै : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार, संघटनेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता…