Browsing Tag

Maharashtra

येवला-मतदारसंघात अतिवृष्टी, मंत्री भुजबळांकडून थेट पाण्यात उतरत नुकसानीची पाहणी व येवलेकरांना आधार

येवला, २८ सप्टेंबर - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची स्वतः जाऊन पाहणी केली असून, गुडघ्याएवढ्या…

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार मागे हटणार नाही – मंत्री भुजबळ

नाशिक, दि. 25 सप्टेंबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): ढगफुटीसदृश्य झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या आस्मानी संकटात शासन शेतकऱ्यांच्या सोबत असून सर्वतोपरी मदतीसाठी सदैव कटिबद्ध आहे, प्रतिपादन राज्याचे…

मंत्री भुजबळांच्या प्रयत्नांना यश, नाशिक टपाल कार्यालय देशातील पहिले ‘‘आयकॉनिक पोस्ट ऑफिस’’

नाशिक, १८ सप्टेंबर : महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक भूमिकेला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळावी यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आहे. नाशिक शहराचे मुख्य टपाल कार्यालय ‘आयकॉनिक पोस्ट ऑफिस’ म्हणून गौरवण्यात आले असून, हा…

खोट्या कुणबी नोंदींवरून ओबीसी उपसमिती बैठकीत भुजबळ आक्रमक

मुंबई, १७ सप्टेंबर : राज्यातील ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक गुरुवारी मंत्रालयात झाली. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या बैठकीदरम्यान ओबीसी समोर असलेल्या…

भुजबळांच्या प्रयत्नांतून कुंभमेळ्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या सुसज्जता वाढणार, होल्डिंग…

नाशिक: आगामी २०२७ मध्ये येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान नाशिक रोड रेल्वे स्थानकावर येणाऱ्या कोट्यावधी भाविकांच्या गर्दीचे सुरक्षित व्यवस्थापन करण्यासाठी एक महत्त्वाची आणि आवश्यक पायरी म्हणून कायमस्वरूपी होल्डिंग एरिया (Permanent Holding…

आत्महत्याग्रस्त कराड कुटुंबाचे भुजबळांकडून सांत्वन; ओबीसी हक्कांसाठी लढण्याचा निर्धार

लातूर,नाशिक,दि.१२ सप्टेंबर:- ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आपण लढत आहोत. आपल्या देशात लोकशाही व्यवस्था असून न्यायव्यवस्थेवर आपला पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आपण न्यायालयीन आणि प्रसंगी रस्त्यावरील दोन्ही लढाया देखील…

बदलत्या काळानुसार शेतीसाठी एआय तंत्रज्ञान स्वीकारा- मंत्री भुजबळांचे शेतकऱ्यांना आवाहन

नारायणगाव,,दि.१८ ऑगस्ट:- बदलते हवामान, नैसर्गिक संकटे यासह विविध कारणांनी शेती क्षेत्रापुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहे. या आव्हानांना तोंड देऊन यशस्वी शेती करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर तसेच शेती क्षेत्राला विज्ञानाची जोड देणे अतिशय…

तापी खोऱ्याचे वाहून जाणारे ९२ TMC पाणी वळवा; भुजबळांची अजितदादांकडे मागणी!

जळगाव,दि.१७ ऑगस्ट :- तापी खोऱ्यातून सुमारे ११० टीएमसी पाण्यापैकी केवळ १० टीएमसी पाणी आपण अडवू शकलो आहोत. आजही ९२ टीएमसीहून अधिक पाणी हे उकई धरणात वाहून जाते आहे. हे पाणी वळविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लक्ष घालावे. या ९२…

सत्यजीत तांबे यांनी शेतकरी हिताच्या मुद्द्यांसाठी घेतली कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट

मुंबई, ८ऑगस्ट- महाराष्ट्राच्या नव्याने नियुक्त झालेल्या कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (दत्तामामा भरणे) यांच्या औपचारिक कार्यभार स्वीकारण्यानिमित्त आज मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान प्रमुख शेतकरी नेते आणि कृषी…

भुजबळांचा पुढाकार, फुले वाडा व सावित्रीबाई फुलेंचे स्मारक विस्तारीकरण व एकत्रीकरणाला गती मिळणार

मुंबई, दि. 30 जुलै 2025 -गेल्या अनेक दिवस प्रलंबित असलेला फुलेवाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक यांच्या विस्तारीकरणाच्या कामाला आता गती देणे आवश्यक असून येथे पंधरा दिवसात या कामाची तात्काळ अंमलबजावणी होऊन भूसंपादन पार पडले पाहिजे असे मत…