माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते परभणीत सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे लोकार्पण
परभणी, दि.०९ मार्च :- महात्मा फुले यांनी लिहिलेल्या शेतक-यांचा आसूड, गुलामगिरी वाचल्यानंतरच त्यांनी केलेल्या कामाची महती कळेल,असे सांगून सर्वांनी महात्मा फुले यांची पुस्तके आवर्जून वाचावी आणि त्यांचे विचार समाजातील तळागाळात पोहोचवावे असे…