मंत्री भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील १ कोटी रुपयांच्या विकास कामांना सुरुवात

येवला, ८ ऑगस्ट – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला शहरातील १ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मंत्री भुजबळ यांनी ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करून गुणवत्ता…

मंत्री भुजबळ यांच्या पुढाकारामुळे पार गोदावरीच्या माध्यमातून १०.५० टीएमसी पाणी उपलब्ध होणार

गुरुवार, दि. ०७ ऑगस्ट:- मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी दरसवाडी धरणात प्रवाही झालेले आहे. हे पाणी दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याच्या माध्यमातून डोंगरगावकडे सोडण्यात आले आहे. या माध्यमातून येवला, चांदवड, दिंडोरी तालुक्यातील सर्व…

विणकर बांधवांसाठी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार – मंत्री भुजबळ

येवला,दि.७ ऑगस्ट:- हातमाग उद्योग हा आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि आत्मनिर्भरतेचा महत्वाचा भाग आहे. त्यादृष्टीने महायुती सरकारच्या वतीने विणकर बांधवांच्यांविकासासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. विणकर बांधवांसाठी विणकर समाज आर्थिक…

मंत्री भुजबळ यांच्या नेतृत्वात येवला शहराच्या विकासाला नवी ऊर्जा

येवला, ७ ऑगस्ट (विशेष वृत्त) - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला शहरातील १.६७ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी विकास योजनांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मंत्री भुजबळ यांनी या कामांची…

सत्यजीत तांबे यांनी शेतकरी हिताच्या मुद्द्यांसाठी घेतली कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट

मुंबई, ८ऑगस्ट- महाराष्ट्राच्या नव्याने नियुक्त झालेल्या कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (दत्तामामा भरणे) यांच्या औपचारिक कार्यभार स्वीकारण्यानिमित्त आज मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान प्रमुख शेतकरी नेते आणि कृषी…

आमदार तांबेंच्या पुढाकाराने घरमालकांना मिळणार जमिनीचे हक्क

संगमेनर, ६ जुलै -संगमनेर शहरातील इंदिरानगर भागातील सर्वे क्र. १०६ (४४२) येथील रहिवाशांना जमिनीचे मालकी हक्क मिळावेत यासाठी ३० जुलै रोजी महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत…

नाशिक येथे मंत्री छगन भुजबळ व विखे पाटील यांच्या उपस्थितीत उल्हास वैतरणा नदी जोड प्रकल्प कार्यालयाचे…

नाशिक, दि.३ऑगस्ट :- नाशिक शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या किकवी धरण हे अतिशय महत्वाचे असून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे धरण अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच संपूर्ण…

अभय योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी संदर्भात आमदार सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा

संगमनेर, २ ऑगस्ट २०२५ – राज्य सरकारच्या ‘अभय योजना’ अंतर्गत मालमत्ता करावरील शास्ती माफ करून कर वसुलीसाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे नागरिकांना योजनेचा पूर्ण लाभ मिळत नसल्याचे सांगून, संगमनेर विधानसभा…

आमदार तांबेंच्या प्रयत्नांना यश; संगमनेरमधील इंदिरानगरच्या ७०० कष्टकऱ्यांना मिळाणार जमिनीचे हक्क

संगमनेर, ३१ जुलै : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या इंदिरानगरमधील ७०० कष्टकरी कुटुंबांना त्यांच्या जमिनीचे मालकी हक्क मिळण्याची ऐतिहासिक घटना आज घडली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विवादित जमिनीवरील पोकळीस्त नोंदी रद्द करून,…

येवल्यातील विस्थापित गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी मंत्री छगन भुजबळांचा पुढाकार

मुंबई, दि.३० जुलै:- येवल्यातील विस्थापित गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी लातूर नगर परिषदेच्या धर्तीवर येवला नगरपरिषदेचा प्रस्ताव नगरविकास विभागाने तपासून तातडीने सादर करावा असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना…