मलिकांच्या टि्वटनंतर ‘मुंबई रिव्हर अँथम’मधून जयदीप राणाचे नाव काढले?

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषद देऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप केले. अमृता फडणवीस यांच्यावर चित्रीत झालेल्या 'मुंबई…

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध; शरद पवारांना पुरावे देणार – देवेंद्र फडणवीस

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा आरोप आज केला. या आरोपाला फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. फडणवीस बिना पुराव्याचा आरोप करत नाही. आजपर्यंत केलेला…

फडणवीसांच्या इशाऱ्यावर राज्यात ड्रग्जचे खेळ – नवाब मलिक

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून क्रूझ ड्रग प्रकरणासंदर्भात राज्यातील राजकारणात रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप होत असल्याचे समोर येत आहे. त्यातच मलिक यांनी आज पुन्हा एकदा आरोप करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली…

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या अडचणी संपता संपेनात

मुंबई | क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर छापा टाकून अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. समीर वानखेडेंनी केलेल्या कारवायांबद्दल अल्पसंख्याक…

दिवाळीच्या काळात चाकण चौकातील वाहतूक नियमांमध्ये बदल – खा.अमोल कोल्हे

चाकण | आगामी दिवाळीच्या काळात होणारी चाकण चौकातील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन किमान १५ दिवसांसाठी सकाळी ७ ते १० आणि संध्याकाळी ४ ते ९ यावेळेत कन्टेनर आदी जड वाहनांच्या वाहतूक बंद ठेवण्यासह विविध उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार डॉ. अमोल…

एनसीबी, आयटी, ईडी अशा केंद्रीय यंत्रणाचा वापर नागरिकांना बदनाम करण्यासाठी होतोय – जयंत पाटील

रत्नागिरी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते मा. नवाब मलिक हे एनसीबीबाबत सत्य लोकांसमोर मांडत आहेत. केंद्रीय यंत्रणा गैरप्रकार करुन लोकांची दिशाभूल करत आहेत. एनसीबी, आयटी, ईडी अशा केंद्रीय यंत्रणांचा वापर नागरिकांना…

काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी सुपर एक हजार युवा जोडो अभियान – सत्यजीत तांबे 

मुंबई | विधानसभा, ग्रामपंचायत आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी राबविलेल्या सुपर ६० अभियानाला मिळालेल्या यशानंतर तांबे यांनी आता सुपर १००० या अभियानाची घोषणा केली आहे. या…

धर्मवीर संभाजी पतसंस्थेला उत्कृष्ट ग्रामीण पतसंस्था पुरस्कार

नारायणगाव | पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या धर्मवीर संभाजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला दैनिक नवभारत वृत्तसमूहाच्या वतीने यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित केलेल्या राज्य सहकार परिषदेत 'राज्यस्तरीय…

कोकणातील काजू उत्पादकांसाठी अल्प व्याजदरात कर्ज; राज्य शासनाकडून व्याज दर सवलत योजना

अधिक उत्पन्न देणाऱ्या काजूचे वाण विकसित करण्याच्या कोकण विद्यापीठाला सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय मुंबई, दि. २६ : कोकणाच्या शाश्वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग,…

‘बार्डो’ ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

दिल्ली |  ‘बार्डो’ या मराठी चित्रपटाला 67 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्‍कार देऊन आज उपराष्ट्रपती वैकंया नायडू यांनी गौरव केला. नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारासाठी ‘ताजमाल’ तर सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘आनंदी गोपाळ’…