गरिबांना लुटायचे आणि उद्योगती मित्रांचे खिसे भरायचे हा मोदींचा एक कलमी कार्यक्रमः नाना पटोले

मुंबई | केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून गरिबांना लुटायचे आणि उद्योगमंत्री खिसे भरायचे हा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. याचाच परिणाम म्हणून देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. एकाबाजूला दरवाढ,…

७२ वर्षांच्या तरुणीने जीवधन किल्ला केला सर

पत्रकार ,अशोक खरात(खोडद) खोडद | हल्ली गड - किल्ल्यांची सफर करण्याकडे तरुणांबरोबरच ज्येष्ठांचाही कल वाढू लागला आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती गड किल्ले सर करू शकते. त्यासाठी वयाची अट नव्हे फक्त मनाची तयारी आणि इच्छाशक्ती असायला हवी.…

उच्चस्तरीय चौकशीचा अहवाल आठ दिवसांत सादर करा राजेश टोपे यांच्या सूचना

अहमदनगर | अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून आठ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकारच्या घटना वारंवार होऊ नये. यासाठी फायर सेफ्टी ऑडिटसाठी वेगळा निधी…

सिंहावलोकनाची वेळ; घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचार सुद्धा! – खा.अमोल कोल्हे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूरचे विद्यमान खासदार व प्रसिद्ध सिने अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांची आजची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या पोस्टमध्ये अमोल कोल्हे यांनी आपण गेल्या काळात घेतलेल्या निर्णय सिंहावलोकन करण्यासाठी जात…

मंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याने बैलगाडा मालकांचा संयम सुटला- आढळराव पाटील

मंचर | राज्यात गेली सात वर्षापासून बैलगाडा शर्यत बंदी असल्याने बैलगाडा मालकांचा संयम आता सुटू लागला आहे, बैलगाडा मालक आता राज्यात ठिकठिकाणी न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करत बैलगाडा शर्यत भरवताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी पुणे…

नगर जिल्हा रुग्णालयातील आगप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश –…

नगर जिल्हा रुग्णालयातील आगप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त;अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीची दुर्घटना दुर्दैवी आणि वेदनादायक मुंबई | अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षास आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल…

अनिल देशमुखांच्या समर्थनार्थ काटोल तालुक्यातील जनता उतरली रस्त्यावर

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली व त्यांचे चिरंजीव हृषीकेश यांना ईडीने नोटीस बजावली आहे. देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंह हे मात्र बेपत्ता आहेत. त्याचप्रमाणे माझ्याकडे यापेक्षा जास्त पुरावे नाहीत अशीही त्यांनी उत्तरे पाठवले…

NCB अधिकारी समीर वानखेडेंची बदली, आर्यन खान केसमधून डच्चू?

मुंबई | मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचे मुख्य तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून या केसचा तपास काढून घेण्यात आला आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडेंवर 8 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. वानखेडे यांची बदली झाल्याने या प्रकरणाचा…

दिल्लीला धडक मारायला आलात तर डोकं राहणार नाही जागेवर – नारायण राणे

भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून, गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं, अशी टीका नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्यावर केली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत राणेंनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. यावेळी बोलताना राणे म्हणाले की,…

इंधन दरकपात हे युवक काँग्रेसच्या आंदोलनाचे यश

संपूर्ण जगात कोरोनाचे संकट आले. हे संकट भारतातही आल्याने देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला. यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक कात्रीत सापडले होते. या काळात अनेक व्यवसाय बंद असल्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. अशा भयाण…