आमचे सरकार असताना विलिनीकरण झाले नाही, रस्त्यावर एक आणि आत गेल्यावर एक

आमचे सरकार असताना विलिनीकरण झाले नाही, रस्त्यावर एक आणि आत गेल्यावर एक - जानकरांचा भाजपला घरचा आहेर बुलढाणा | एसटी महामंडळाचे शासन विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून संपावर गेले आहेत. मुंबईतील…

‘यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede?’ नवाब मलिकांच आणखी एक ट्विट..

मुंबई | राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चांगले चर्चेत राहिले आहेत आणि त्याला कारण देखील तसेच आहे. 'यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede?'…

सहकार क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु – दिलीप वळसे-पाटील

मंचर | सहकार क्षेत्रातील अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. राष्ट्रीय सहकार सप्ताह निमित्ताने मंचर येथील शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित खेड, आंबेगाव व जुन्नर…

किमान आधारभूत किंमत संपवण्याची केंद्राची “भयानक” योजना: नवज्योत सिद्धू

किमान आधारभूत किंमत संपवण्याची केंद्राची "भयानक" योजना : नवज्योत सिद्धू पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिद्धू यांनी दावा केला की, लहान शेतकऱ्यांना “कॉर्पोरेट टेकओव्हर” पासून वाचवण्यासाठी पंजाब सरकारच्या पाठिंब्याची गरज आहे.…

भावनिक प्रसंग पाहून सांत्वन करण्यासाठी चक्क स्टेज वर आल्या आजी

भावनिक प्रसंग पाहून सांत्वन करण्यासाठी चक्क स्टेज वर आल्या आजी उत्तम अभिनयाचे सोशल मीडियावर कौतुक, व्हिडीओ व्हायरल अभिनयाची ताकद काय असते हे सध्याच्या टेक्निकल फिल्मी दुनियेत सध्या दुर्मिळ होत चाललेली गोष्ट आहे. अभिनय जर ताकदवान असेल…

स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे करवीर छत्रपतींचा व भारताच्या गौरवशाली इतिहासाचा अविस्मरणीय ठेवा –…

संसदीय समितीच्या अभ्यास दौऱ्यानिमित्त गुजराज मधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या स्मारकास खा.संभाजीराजे छत्रपती यांनी काल भेट दिली. भारताला स्वातंत्र्यप्राप्ती होत असतानाच सदृढ लोकशाहीसाठी देशातील साडेपाचशेहून अधिक…

इतिहासाची पुनरावृत्ती: बळीराजासमोर राजीव गांधीही झुकले होते;

नवी दिल्ली | गेल्या वर्षभरापासून तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीनही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. यानंतर विरोधी पक्ष…

मंत्रिमंडळ फेरबदलापूर्वी राजस्थानच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा

मंत्रिमंडळ फेरबदलापूर्वी, काँग्रेसशासित राजस्थानमधील सर्व मंत्र्यांनी शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीदरम्यान राजीनामा दिला. प्रदेश काँग्रेसचे प्रमुख गोविंद सिंग दोतसरा, ज्यांनी इतर दोन…

महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षणाचे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार; राज्यातील तीन नगरपालिकांचा…

The President, Shri Ram Nath Kovind with the recipient of the Swachh Survekshan Awards 2021, at the Swachh Amrit Mahotsav, organised by the Ministry of Housing and Urban Affairs, in New Delhi on November 20,…

कामगारांसाठी मी महाधिवक्त्यांशी बोलेन, पण संप मागे घ्या; अनिल परब यांचे कळकळीचं आवाहन

मुंबई | एसटी संघटनांच्या प्रतिनिधींनी मला राज्याच्या महाधिवक्त्यांशी चर्चा करायला सांगितलं आहे. एसटी कामगारांचा संप मिटावा म्हणून मी महाधिवक्त्यांशी चर्चा करेन. पण कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले…