ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना नवनिर्मित नगरपरिषद/नगर पंचायतीत सामावून घेणार – नगरविकास…

मुंबई | ज्या ग्रामपंचायतींचे नगर परिषद अथवा नगर पंचायतीत रुपांतर झाले आहे, तेथील सफाई कर्मचाऱ्यांना या नवनिर्मित नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये रिक्त जागांनुसार सामावून घेण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय आज…

शिवसेना काँग्रेसमधील जवळीक वाढली? संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट

सध्या यूपीए कुठे आहे? या ममता बॅनर्जी यांच्या प्रश्नावर मोठा वाद काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस मध्ये पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर शिवसेना मात्र काँग्रेसच्या मागे ठाम उभी राहिली. यानिमित्ताने शिवसेना व काँग्रेसमधील जवळीक वाढत असल्याचे…

परमबीर सिंग यांना दिलासा: महाराष्ट्र पोलिसांनी तपास सुरू ठेवावा, पण आरोपपत्र दाखल करू नये: सर्वोच्च…

परमबीर सिंग यांना दिलासा: महाराष्ट्र पोलिसांनी तपास सुरू ठेवावा, पण आरोपपत्र दाखल करू नये: सर्वोच्च न्यायालय परमबीर सिंह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान एसजी तुषार मेहता यांनी सीबीआयची बाजू मांडली आणि सांगितले की,…

पुणे जिल्ह्यातील ११ हजार ९१८ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर २ कोटी  ३८ लाख ३६ हजार रुपये खावटी अनुदान…

कोविडसंकट काळात शासनाने खावटी अनुदान योजना सुरू केल्याने आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे १२ हजार नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागाची खावटी कर्ज योजना सन २०१३ नंतर बंद झाली होती. या…

कोण एखादी बाई सबंध स्वातंत्र्यचळवळीला खोटे ठरवते अन त्याबद्दल एकही साहित्यिक काहीच बोलत नाही हे…

कोण एखादी बाई सबंध स्वातंत्र्यचळवळीला खोटे ठरवते अन त्याबद्दल एकही साहित्यिक काहीच बोलत नाही हे चुकीचे आहे. - बाळासाहेब थोरात (साहित्य संमेलनात बोलताना)  नाशिक मराठी साहित्य संमेलनातील बाळासाहेब थोरात यांचे भाषण पहा…

स्वतःच्या लोकप्रियतेमुळे नव्हे तर, प्रामाणिक कार्यकर्त्यांमुळे तुम्ही खासदार याचं भान ठेवा… आ.…

“स्वतःच्या लोकप्रियतेमुळे नव्हे तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान, प्रामाणिक कार्यकर्त्यांमुळे तुम्ही खासदार आहात याचे भान असू द्या”, अशा भाषेत खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खा.डॉ.अमोल कोल्हे…

समाज एका दिशेला जात असताना माध्यमांनी मध्ये उभं राहून समाजाला दुसरी दिशा दाखवली पाहिजे – गिरीश…

“समाज एका दिशेला जात असताना माध्यमांनी मध्ये उभं राहून समाजाला दुसरी दिशाही दाखवली पाहिजे,” असं मत जेष्ठ पत्रकार व लेखक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं. ते नाशिकमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलत होते. गिरीश कुबेर म्हणाले,…

महानगरपालिका निवडणुकीत सर्वांना सोबत घेऊन लढण्याची राष्ट्रवादी ची भूमिका – जयंत पाटील

महानगरपालिका निवडणुकीत सर्वांना सोबत घेऊन लढण्याची राष्ट्रवादी ची भूमिका - जयंत पाटील पुणे | "महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस सोबत आघाडी करण्याबाबत आमचे स्थानिक पातळीवरचे नेते निर्णय घेतील व या निर्णयास आमचा पाठिंबा असेल. लोकसभेची जागा…

रस्त्याच्या कामातील त्रुटींमुळे अपघात झाल्यास महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई…

नारायणगाव | पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथील बाह्यवळण रस्त्यावरील होणारे अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करा. तसेच या रस्त्याच्या कामातील त्रुटींमुळे अपघात झाल्यास राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर…

कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणांतून रब्बी हंगामासाठी १ जानेवारीपासून आवर्तन

कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणांतून रब्बी हंगामासाठी १ जानेवारीपासून आवर्तन पुणे |  कुकडी प्रकल्पातील धरणांमधून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.०४)…