शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याची आ. सत्यजीत तांबे यांची मागणी

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सध्या ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज पुरवली जाते. मात्र, विधान परिषदेचे आमदार…

मा.आ. राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूजमध्ये सामाजिक उपक्रमांचे आयोजन

१२ मार्च, अकलूज: भारतीय जनता पार्टी (भाजपा) अकलूज शहरातील विविध शाखांनी भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना…

ई-पीक पाहणीत ड्रोनचा वापर करण्याची आ. सत्यजीत तांबे यांची विधानपरिषदेत मागणी

१२ मार्च, मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सत्यजीत तांबे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाची मागणी केली आहे. त्यांनी सरकारकडे ड्रोनद्वारे ई-पीक पाहणी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. याशिवाय, नाशिक…

होळी : रंगांचा उत्सव, एकतेचा संदेश आणि परंपरेचा वारसा

होळीचा इतिहास आणि महत्त्व: होळी हा भारतातील सर्वात जुन्या आणि रंगीबेरंगी सणांपैकी एक आहे. हा सण प्रामुख्याने हिंदू समाजात साजरा केला जातो, परंतु त्याचा आनंद आणि एकतेचा संदेश सर्वांना समावेशक बनवतो. होळीचा उत्सव वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी…

अर्थसंकल्पावरील भाषणात भुजबळांनी मांडले असे मुद्दे; सभागृह झाले अवाक!

मुंबई, १२ मार्च : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री मा. छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अर्थसंकल्पावर भाषण केले. त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थिती, विकासदर, कर्जाचे प्रमाण, दरडोई उत्पन्न आणि इतर महत्त्वाच्या आर्थिक…

अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येबाबत सत्यजीत तांबे आक्रमक

अनधिकृत फेरीवाल्यांचा वाढता प्रश्न: महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यामुळे प्रामाणिकपणे कर भरून राज्याच्या तिजोरीत हजारो कोटी रुपयांची भर घालणाऱ्या व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे, तसेच…

राज्याच्या अर्थसंकल्पाला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली ‘ही’ उपमा!

मुंबई,नाशिक,दि.१० मार्च :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी सादर केलेला २०२४-२५ चा अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचा पाऊल आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, युवक, उद्योग, पायाभूत…

भुजबळांच्या प्रयत्नांतून शासनाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार पुन्हा सुरू; मुंबईत…

मुंबई,नाशिक,दि.१० मार्च :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार काही वर्षांपासून खंडित झाला होता. तो आज पुन्हा पूर्ववत सुरू होत आहे. याचा विशेष आनंद होत आहे. हा पुरस्कार आता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या…

संगमनेर-पारनेर तालुक्यात नव्या एमआयडीसीसाठी सत्यजीत तांबे यांची आग्रही मागणी

१० मार्च, मुंबई : संगमनेर आणि पारनेर तालुके हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्जन्य छायेत असलेले तालुके आहेत. या भागात दुष्काळाची परिस्थिती असली तरी, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार दशकांमध्ये संगमनेर तालुक्यात मोठ्या…

शिक्षण, आरोग्य, कृषी आणि महिला सक्षमीकरणावर अर्थसंकल्पात भर

१० मार्च, मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज 2025-26 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. महायुती सरकारच्या नव्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असून, अजित पवार यांनी यावर्षी सलग अकराव्यांदा अर्थसंकल्प…