आजचा बंद म्हणजे राज्य सरकार पुरस्कृत दहशतवादच – देवेंद्र फडणवीस
सरकारने बांधावर केलेल्या घोषणा हवेत विरल्या आहेत. आजचा महाराष्ट्र बंद हा उत्तर प्रदेशातील घटनेला संवेदना दाखविण्यासाठी नाही. राजकीय पोळी भाजण्यासाठी संकुचित विचाराने केलेला बंद आहे. लोकांचा बंदला पाठींबा नाही. पोलिस प्रशासन आणि दमदाटी करून…