Browsing Tag

youth

शिव छत्रपतींच्या इतिहासाला CBSE अभ्यासक्रमात योग्य स्थान देण्याची – आमदार तांबे यांची सभागृहात मागणी

मुंबई, १८ जुलै : राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या पुढाकारामुळे आता सीबीएसई (CBSE)च्या धर्तीवर एनसीईआरटी (NCERT)चा अभ्यासक्रम सर्व शाळांमध्ये लागू होणार आहे. हा निर्णय शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचा असला तरी, या अभ्यासक्रमात एक गंभीर त्रुटी…

मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण व सोमेश्वर फाउंडेशन यांच्या पुढाकाराने विशेष योग शिबिर यशस्वीपणे…

पाषाण, २१ जून – सनी विनायक निम्हण यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित ‘विशेष योग शिबिर व शालेय योगासन स्पर्धा’चा भव्य समारोप आज गोविंदा मंगल कार्यालय, सोमेश्वरवाडी येथे संपन्न झाला. तीन दिवस…

गुन्हेगारी वाढतेय… आणि आम्ही राजकीय लोक त्यात भर घालतोय!” – दिलीप वळसे पाटलांची…

मंचर, २३ मार्च - राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांवर माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुका पत्रकार संघ कार्यशाळेत धक्कादायक भाष्य केले आहे. "राज्यात गुन्हेगारी…

राज्याच्या अर्थसंकल्पाला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली ‘ही’ उपमा!

मुंबई,नाशिक,दि.१० मार्च :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी सादर केलेला २०२४-२५ चा अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचा पाऊल आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, युवक, उद्योग, पायाभूत…

संगमनेर-पारनेर तालुक्यात नव्या एमआयडीसीसाठी सत्यजीत तांबे यांची आग्रही मागणी

१० मार्च, मुंबई : संगमनेर आणि पारनेर तालुके हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्जन्य छायेत असलेले तालुके आहेत. या भागात दुष्काळाची परिस्थिती असली तरी, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार दशकांमध्ये संगमनेर तालुक्यात मोठ्या…

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर नजर – जनतेच्या अपेक्षा पूर्ण होणार की फक्त घोषणा?

१० मार्च, मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करणार आहेत. ३ मार्चपासून सुरू झालेल्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा महत्त्वाचा टप्पा असणार आहे. शेतकरी…

शरद पवारांकडून प्रति-सरकारची निर्मिती?

०३ मार्च, पुणे : शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट स्थापन केले आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नेत्यांना विविध जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली…