लोकशाही बळकट करण्यासाठी माध्यमांनी प्रशासनाला टोकदार प्रश्न विचारावेत – डॉ.महेश झगडे
नाशिक | माध्यमांनी आणि पत्रकारांनी जनतेच्या मूलभूत प्रश्न व विकासासाठी घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा अभ्यास करून प्रशासनाला टोकदारपणे प्रश्न विचारावे. प्रसार माध्यमांनी प्रशासनास जाब विचारत लोकशाही बळकट करावी, असे मत माजी सनदी अधिकारी…