भाजपात गेलेले अनेक नेते राष्ट्रवादीत येणार, जयंत पाटील यांचा दावा
ठाणे | पक्षातून भाजपामध्ये गेलेले अनेक नेते येत्या काही महिन्यांत राष्ट्रवादीत परततील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ठाणे दौऱ्यावर असताना…