ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा होईल असं ते सांगू शकतात, पण काही झालं तरी महाराष्ट्रात त्यांचा…
महाराष्ट्रात पुढील २५-३० वर्ष तरी भाजपाची सत्ता येणार नाही. त्यामुळे काही झालं तरी महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी हि टीका केली…