Browsing Tag

Satyajeet tambe

महाराष्ट्रात दृश्यकला विद्यापीठ स्थापनेचा मार्ग मोकळा?

मुंबई, ०६ मार्च : महाराष्ट्राला समृद्ध कला आणि संस्कृतीचा वारसा लाभला आहे. मात्र, दृश्यकला क्षेत्राला अद्याप स्वतंत्र विद्यापीठाचा लाभ मिळालेला नाही. अनेक वर्षांपासून या मागणीसाठी प्रयत्न सुरू असतानाच, अखेर या दिशेने ठोस पाऊल टाकले जात…

सत्यजीत तांबे यांचा पुढाकारातून नाशिक-पुणे रेल्वे सरळ मार्गासाठी सर्वपक्षीय शक्ती एकवटली !

०४ मार्च, पुणे : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग सरळ मार्गाने व्हावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या कृती समितीची बैठक पहिली बैठक आज मुंबई येथे पार पडली. या बैठकीत विकासाच्या दृष्टीने पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी सरळ…

Satyajeet Tambe यांच्या नेतृत्वाखाली Jalgaonतील ग्रंथालय होणार युवकालय

जिल्हा रुग्णालयामागे असलेले साने गुरुजी वाचनालय आपले रंग आणि रूप पालटत असून, लवकरच ते युवकांसाठीचे मार्गदर्शन अन् मदत केंद्र म्हणून आपली ओळख निर्माण करणार आहे. राज्य सरकारने त्यासाठी २.८५ कोटी रुपये दिले आहेत. 'युनोव्हेशन सेंटर' अर्थात यूथ…

Satyajeet Tambe यांच्या पुढाकाराने Nashik-Pune Semi Highspeed Railway विषयी मुंबईत बैठक!

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प सरळ मार्गाने (सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-मंचर-राजगुरुनगर-चाकण) जावा, यासाठी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात ३ मार्च रोजी मुंबईत अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पहिली…

Pune Nashik Semi Highspeed Railway – GMRT च्या प्रश्नांवर सत्यजीत तांबे यांनी नक्की काय तोडगा…

जीएमआरटी हा देशासाठी अभिमानास्पद प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाचं कारण पुढे करत महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा आणि पुणे-नाशिक शहरातील अंतर कमी करून केवळ 1 तास 45 मिनिटांवर आणणारा महत्त्वाकांक्षी सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प थांबवणे ही…

रोहित पवार व आदित्य ठाकरे यांच्याहून सरस असलेला, राजकीय व सामाजिक क्षेत्रात दमदार वाटचाल करत असलेला…

अलीकडच्या काळात, विशेषतः २०१९ नंतर सध्या विरोधी पक्षात असलेल्या दोन पक्षांना (राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गट) राज्यभरात तरुणाईचा प्रचंड पाठिंबा लाभला. शरद पवार व उध्दव ठाकरे यांच्याबद्दल असलेलं आकर्षण याचं एक कारण होतंच,…

मानवी मूल्यांशी कटिबद्ध राहणे आवश्यक : प्रा. शरद बाविस्कर

प्रतिनिधी, श्रीरामपूर राजकारण हे मानवी व्यवहारांचे महत्त्वपूर्ण क्षेत्र असून, लोकशाही ही मानवी मूल्यांच्या नैतिकतेचा आधार आहे. प्रत्येकाने या मूल्यांशी कटिबद्ध राहिले पाहिजे, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक आणि लेखक…

अभिजात भाषेजा दर्जा मिळाला, आता जेएनयूत मराठी भाषा केंद्र लवकर सुरु करा :सत्यजीत तांबे

प्रतिनिधी , मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक दशकांपासून करत आली आहे. आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी देखील ही मागणी लावून धरली होती. अखेर मराठी भाषेला केंद्रीय मंत्रिमंडळाने अभिजात भाषेचा…

गांधीजींच्या तत्त्वांमध्ये विश्व बदलण्याची अमर्याद शक्ती : जयहिंद ग्लोबल परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी…

प्रतिनिधी, जळगाव महात्मा गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांत जग बदलण्याची शक्ती आहे. या तत्त्वांचा सकारात्मक वापर केल्यास जगातील अस्थिरता आणि अशांतता दूर करता येईल. प्रत्येकाने गांधीजींच्या विचारांना आपल्या आचरणात आणले, तर…

आ. सत्यजीत तांबेंनी हजारो तरुणांसोबत किल्ले शिवनेरी येथे घेतली शपथ

प्रतिनिधी, जुन्नर आमदार सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त किल्ले शिवनेरी येथे श्रमदान मोहीमेसोबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. कार्यक्रमाचे आयोजन आमदार सत्यजीत तांबे मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते. यावेळी किल्ले…