महाराष्ट्रात रस्ते अपघातांचा भीषण आकडा – तीन वर्षांत ४५ हजारांहून अधिक मृत्यू!
२ एप्रिल, महाराष्ट्र : गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात एक लाखांपेक्षा जास्त रस्ते अपघात झाले असून त्यात ४५,८९५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यापैकी ६६ टक्के मृत्यू १६ ते ४० वयोगटातील युवकांचे आहेत, असे पोलीस महासंचालक कार्यालयाच्या…