Browsing Tag

NCP Maharashtra

मंत्री भुजबळ यांच्या विंचूर कार्यालयाला भेट देत लाडक्या बहिणींकडून आभार व रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

विंचूर, दि. १९ ऑगस्ट:- महायुती सरकारच्या वतीने राज्यात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल आज विंचूर येथील कार्यालयात महिलांनी भेट देत मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानत त्यांना रक्षाबंधनाच्या…

पैठणीचे माहेरघर येवला नगरीत ९ ऑगस्टला होणार विणकर मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री छगन भुजबळ…

नाशिक,लासलगाव,दि.६ऑगस्ट :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यात जनसन्मान यात्रेची सुरुवात करण्यात येत आहे. सदर जन सन्मान यात्रा दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी येवला मतदारसंघात येत आहे. या संवाद यात्रेच्या निमित्ताने पक्षाचे राष्ट्रीय…

येवला मतदारसंघात ९ ऑगस्टला “लाडक्या बहिणीसोबत संवाद”

नाशिक,लासलगाव,दि.६ऑगस्ट :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यात जनसन्मान यात्रेची सुरुवात करण्यात येत आहे. सदर जन सन्मान यात्रा दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी येवला मतदारसंघात येत आहे. या संवाद यात्रेच्या निमित्ताने पक्षाचे राष्ट्रीय…

१ रुपयात पिक विमा योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा छगन भुजबळ यांचे शेतकऱ्यांना आवाहन

नाशिक,दि.२३ जुलै :-*येवला तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १४६ कोटी रुपयांची, तर निफाड तालुक्यात ७४७ कोटी रुपयांची नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या वर्षी शासनाने एक रुपयात…

सत्यजीत तांबे शिक्षण परिषद घेणार !

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. ज्यांच्या उमेदवारीने संपूर्ण महाराष्ट्र गोंधळला आहे, त्या सत्यजीत तांबे यांनी राजकारणाकडे दुर्लक्ष करून आपला जाहीरनामा सादर केला आहे. यात शिक्षण विभागाला प्राधान्य देत…

भाजप हतबल झालंय, गॅंग अयशस्वी पक्षात अंतर्गत खदखद – नवाब मलिक

दोन वर्षांनंतरही सरकार पाडता आलं नाही, आमदार खरेदी करता आले नाही. राज्यातील भाजप आता हतबल झाला आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली…

अनिल देशमुख परत येतील, त्यांच्या त्रासाचा एक एक मिनिट वसूल करू!

नागपूर | राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या बाबत वस्तुस्थिती मला माहित आहे. या प्रकरणात काय घडले ते त्यांनी मला सांगितलं होतं.  ज्यांनी आरोप केले ते मात्र फरार आहे आणि देशमुख आतमध्ये आहेत, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी…

अमरावती दंगलीचा कट भाजपच्या अनिल बोंडेंनी रचला; नवाब मलिक यांचा घणाघात

अमरावतीमध्ये झालेली दंगल हा सुनियोजित कट होता आणि भाजपचे नेते, माजी मंत्री अनिल बोंडे हा कट रचला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. अमरावती दंगलीचे पडसाद राज्यात इतर ठिकाणी…

राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ ईडीच्या कार्यालयावर धडकणार; राष्ट्रवादीचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवाब मलिक यांची पत्रकार परिषदेत माहिती... मुंबई | भाजपच्या ज्या नेत्यांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत त्या केसमध्ये ईडीने काय कारवाई केली आहे याची विचारणा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ ईडी कार्यालयात जाणार असल्याचा निर्णय…

अनिल देशमुखांच्या समर्थनार्थ काटोल तालुक्यातील जनता उतरली रस्त्यावर

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली व त्यांचे चिरंजीव हृषीकेश यांना ईडीने नोटीस बजावली आहे. देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंह हे मात्र बेपत्ता आहेत. त्याचप्रमाणे माझ्याकडे यापेक्षा जास्त पुरावे नाहीत अशीही त्यांनी उत्तरे पाठवले…