शेतकरी वर्षभर आंदोलन करत होते, पंतप्रधान फक्त 15 मिनिटांत वैतागले – नवजोत सिंग सिद्धू यांचा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचा भंग झाल्याबद्दल सध्या राजकारण सुरू आहे. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी यावरून भाजपची खिल्ली उडवली आहे. "केवळ 15 मिनिटांच्या प्रतिक्षेमुळे पंतप्रधान त्रस्त झाले. शेतकऱ्यांना…