Browsing Tag

Nashik

उत्तर महाराष्ट्रात मोठी रोजगारनिर्मिती करणार

बेरोजगारी ही सर्वांत मोठी समस्या राज्यात सध्या तरुणांना भेडसावते आहे. पण बेरोजगारीमुळे मोठ्या शहरांमध्ये होणारं स्थलांतर त्याहून भयावह आहे. लहान शहरांत, गावांत नोकरीची संधीच नसल्यामुळे मुबंई, पुण्यात स्थलांतर वाढत आहे. पण तिथेही आता स्पर्धा…

नाशिक पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम २००९ साली…

डॉ. सुधीर तांबे यांनी तेव्हा काँग्रेसकडून उमेदवारी मागितली, पण काही कारणामुळे त्यांना ती मिळू शकली नाही. परंतु डॉ. तांबेंनी न थांबता मोर्चे बांधणी सुरु केली, पाचही जिल्ह्यांचा झंजावाती दौरा केला आणि सर्व पदवीधर मतदारांना एक विश्वास…

‘कर्मयोगी‘ पुरस्काराने ‘सह्याद्री फार्म्स‘चे विलास शिंदे सन्मानित | डॉ. पी.बी.पाटील फोरमचा…

ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील फोरमच्या वतीने यावर्षीचा 'कर्मयोगी पुरस्कार' सह्याद्री फार्म्स‘चे विलास शिंदे यांना येथील शांतिनिकेतनमध्ये फोरमचे अध्यक्ष व ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक…

पुणे-नाशिक सेमी हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता

सर्व काही नियोजनानुसार झाले तर पुणे-नाशिक सेमी हाय-स्पीड दुहेरी रेल्वे लाईन प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण होईल. सध्या, पुणे आणि नाशिक दरम्यान थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी उपलब्ध नाही, रस्त्याने चार तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.…

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात, पहिले खरेदीखत पूर्ण;…

पुणे | पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या दुहेरी ब्रॉडगेज लाईनच्या बांधकामासाठी खासगी वाटाघाटीद्वारे जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून याअंतर्गत संपूर्ण प्रकल्पातील पहिले खरेदीखत पूर्ण झाले. या प्रकल्पासाठी खरेदीने जमीन दिलेल्या…

शेतकरी उत्पादक कंपनी संकल्पनेच्या वाढीसाठी ‘संवाद-प्रक्रिया’ संशोधन होणार; विश्‍वकर्मा विद्यापीठ आणि…

शेतकरी उत्पादक कंपनी संकल्पनेच्या वाढीसाठी ‘संवाद-प्रक्रिया’ संशोधन होणार विश्‍वकर्मा विद्यापीठ आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांच्यात सामंजस्य करार शेतकरी उत्पादक कंपन्यांची चळवळ देशभरात वेगाने मूळ धरत आहे. केंद्र शासनासह…

लोकशाही बळकट करण्यासाठी माध्यमांनी प्रशासनाला टोकदार प्रश्न विचारावेत – डॉ.महेश झगडे

नाशिक | माध्यमांनी आणि पत्रकारांनी जनतेच्या मूलभूत प्रश्‍न व विकासासाठी घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा अभ्यास करून प्रशासनाला टोकदारपणे प्रश्‍न विचारावे. प्रसार माध्यमांनी प्रशासनास जाब विचारत लोकशाही बळकट करावी, असे मत माजी सनदी अधिकारी…

सटाणा येथील फसवणूक प्रकरणी शेतकऱ्यांना न्याय द्या – सत्यजित तांबे

सत्यजीत तांबेंची शेतकऱ्यांना न्याय देण्याची सरकारला विनंती! नाशिक | नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेतील दोन कर्मचाऱ्यांनी ३१ शेतकऱ्यांना १ कोटी ४ लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. याप्रकरणी पोलिसांनी…