Browsing Tag

MVA

महाविकास आघाडी | महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२९ अंतर्गत २५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

मुंबई | महाराष्ट्र राज्य शासनाने 7 वर्षे मुदतीचे 2500 कोटी रुपयांचे रोखे अटी आणि शर्तींच्या अधीन राहून विक्रीस काढले आहेत. या मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल. रोख्यांची…

संभाजीराजेंचे उपोषण अखेर मागे; मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने नेमके कोणते निर्णय घेतले?

महाविकास आघाडी सरकारच्या वतीने दिलीप वळसे-पाटील, एकनाथ शिंदे आणि अमित देशमुख यांनी आझाद मैदान येथे उपोषणस्थळी जाऊन खासदार संभाजीराजे छत्रपती यांना सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयांची जाहीर माहिती दिल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी…

रणसंग्राम जवळच! दोन टप्प्यात एफआरपी देऊन दाखवा राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा

मुंबई | ऊस एफआरपी मुद्द्यावर सध्या माजी खासदार व शेतकरी नेते राजू शेट्टी हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरून शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. उसाची एफआरपी देताना मागील हंगामाचा साखर उतारा, ऊस तोडणी व वाहतूक…

अल्पसंख्याकांसाठी कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आता मिळणार ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत…

मुंबई | मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ७ लाख ५०…

या सरकारच्या राज्यात जगायची इच्छाच राहिली नाही – आण्णा हजारे; आण्णांचे उपोषण मागे

महाराष्ट्र राज्य सरकारच्या सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी आमरण उपोषण पुकारले होते. सोमवार दि.१४ फेब्रुवारीपासून आण्णा हे उपोषण करणार होते. तसं त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि…

व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईत रोडशो कशासाठी? संजय राऊतांचा भाजपला सवाल

व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईत रोडशो कशासाठी? संजय राऊतांचा भाजपला सवाल ममता बॅनर्जी यांच्या बैठकांवरून महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या भाजपवर खा.संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई…

राज्यात ग्रामीण भागात १ लाख १३ हजार ५७१ व शहरी भागात २२ हजार ६७६ घरकुल उभारणीच्या उद्दिष्टास राज्य…

मुंबई | सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यात ग्रामीण भागात 1 लाख 13 हजार 571 व शहरी भागात 22…

जलसंवर्धन योजनेतून ७ हजारांहून अधिक प्रकल्पांची दुरुस्ती; १ हजार ३४१ कोटी रुपयांचा आराखडा तयार

मुंबई | मृद व जलसंधारण विभागामार्फत मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 7 हजार 916 जलसंधारण प्रकल्पांची दुरुस्ती करण्यात येणार असून यासाठी 1 हजार 341 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.…

अहंकारी व असंवेदनशील कारभाराची दोन वर्षे – आशिष शेलार

मुंबई | महाविकास आघाडी सरकारने दोन वर्ष पूर्ण केली आहेत. यापार्श्वभूमीवर सरकारमधील नेत्यांनी कामाची जंत्री सादर करायला सुरुवात केली आहे. तर विरोधी पक्षाकडून सरकारच्या कामाचा पंचनामा सुरू आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी…

भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा उभारणार: छगन भुजबळ

पुणे | राष्ट्रीय स्मारक फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक जागेची भूमीसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन या कामास तात्काळ प्रारंभ करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अन्न, नागरी…