Browsing Tag

mlcsatyajeettambe

अभय योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी संदर्भात आमदार सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा

संगमनेर, २ ऑगस्ट २०२५ – राज्य सरकारच्या ‘अभय योजना’ अंतर्गत मालमत्ता करावरील शास्ती माफ करून कर वसुलीसाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे नागरिकांना योजनेचा पूर्ण लाभ मिळत नसल्याचे सांगून, संगमनेर विधानसभा…

आमदार तांबेंच्या प्रयत्नांना यश; संगमनेरमधील इंदिरानगरच्या ७०० कष्टकऱ्यांना मिळाणार जमिनीचे हक्क

संगमनेर, ३१ जुलै : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या इंदिरानगरमधील ७०० कष्टकरी कुटुंबांना त्यांच्या जमिनीचे मालकी हक्क मिळण्याची ऐतिहासिक घटना आज घडली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विवादित जमिनीवरील पोकळीस्त नोंदी रद्द करून,…

शिक्षक, बेरोजगार, शेतकऱ्यांसाठी आमदार तांबे यांनी उठवला विधान परिषदेत आवाज

संगमनेर, २९ जुलै : नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत केलेल्या धोरणात्मक हस्तक्षेपामुळे सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पावसाळी अधिवेशनात शिक्षक, बेरोजगार, पदवीधर, डॉक्टर, इंजिनिअर, शेतकरी यांसारख्या…

आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश; हरिबाबा देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

संगमनेर, १३ जून : नाशिक-पुणे महामार्गावरील वेल्हाळे (ता. संगमनेर) येथील प्रसिद्ध हरिबाबा देवस्थानाला शासनाकडून ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. हा निर्णय भाविकांसाठी आनंदाचा आहे, आमदार सत्यजीत तांबे यांनी सातत्याने केलेल्या…

आमदार सत्यजीत तांबेंचा शिक्षक प्रतिनिधींसोबत मंत्रालयात ठिय्या

प्रतिनिधी, मुंबई राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक व वर्गतुकड्यांतील ६५ हजार विना तथा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना शासननिर्णय १५ नोव्हेंबर २०१५ व ४ जून २०१४ मधील वेतन अनुदान लागू करण्यासाठी, आणि १…

छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधींचे विचार रयतेच्या कल्याणाचे: सत्यजीत तांबे

प्रतिनिधी, जळगाव छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वराज्याच्या ध्येयामध्ये रयतेच्या कल्याणाचा समान धागा होता. त्यांचे विचार शेतकरी, गोरगरीब आणि सर्वधर्मसमभाव यांच्या कल्याणासाठी होते. आजच्या तरुणांनी या…

मानवी मूल्यांशी कटिबद्ध राहणे आवश्यक : प्रा. शरद बाविस्कर

प्रतिनिधी, श्रीरामपूर राजकारण हे मानवी व्यवहारांचे महत्त्वपूर्ण क्षेत्र असून, लोकशाही ही मानवी मूल्यांच्या नैतिकतेचा आधार आहे. प्रत्येकाने या मूल्यांशी कटिबद्ध राहिले पाहिजे, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक आणि लेखक…

अभिजात भाषेजा दर्जा मिळाला, आता जेएनयूत मराठी भाषा केंद्र लवकर सुरु करा :सत्यजीत तांबे

प्रतिनिधी , मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक दशकांपासून करत आली आहे. आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी देखील ही मागणी लावून धरली होती. अखेर मराठी भाषेला केंद्रीय मंत्रिमंडळाने अभिजात भाषेचा…

गांधीजींच्या तत्त्वांमध्ये विश्व बदलण्याची अमर्याद शक्ती : जयहिंद ग्लोबल परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी…

प्रतिनिधी, जळगाव महात्मा गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांत जग बदलण्याची शक्ती आहे. या तत्त्वांचा सकारात्मक वापर केल्यास जगातील अस्थिरता आणि अशांतता दूर करता येईल. प्रत्येकाने गांधीजींच्या विचारांना आपल्या आचरणात आणले, तर…

आ. सत्यजीत तांबेंनी हजारो तरुणांसोबत किल्ले शिवनेरी येथे घेतली शपथ

प्रतिनिधी, जुन्नर आमदार सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त किल्ले शिवनेरी येथे श्रमदान मोहीमेसोबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. कार्यक्रमाचे आयोजन आमदार सत्यजीत तांबे मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते. यावेळी किल्ले…