उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी आमदार सत्यजीत तांबे आक्रमक!
मुंबई, २५ फेब्रुवारी : उत्तर महाराष्ट्राला थेट जोडणी देणारा नाशिक कनेक्टर रद्द केल्याच्या मुद्द्यावर आमदार सत्यजीत तांबे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला धारेवर धरले. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा राज्यासाठी…