राम सातपुतेंच्या पुढाकारातून संपणार माळशिरसच्या २२ गावांचा ‘जलवनवास’
माळशिरस, १८ एप्रिल : माळशिरस तालुक्यातील बावीस गावांच्या कपाळावर कोरलेला दुष्काळाचा कलंक शेवटी पुसला जाणार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवार, १६ एप्रिल रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत माळशिरस तालुक्यातील २२…