Browsing Tag

Maharashtra

राज्यकारभार सुरळीत चालण्यासाठी अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

नाशिक,दि.२ मार्च:- इग्नाइट अकॅडेमीच्या वतीने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जबाबदार नागरिक घडविण्याचे काम अविरत सुरू आहे. देशात जेव्हा जबाबदार नागरिक असतील तोपर्यंत संविधानात्मक प्रणाली ही सुरळीत सुरू राहणार आहे. त्यामुळे संस्थेचे हे कार्य…

मंत्री Jaykumar Gore यांच्याकडे जिल्हा परिषदेतील Education Departmentच्या प्रलंबित प्रश्नांचे…

प्रतिनिधी, राज्यातील प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी ही जिल्हा परिषदांमार्फत घेतली जाते. मात्र सध्या जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात तातडीने बैठक घ्यावी व प्रश्न मार्गी लावावेत अशी…

भुजबळांच्या प्रयत्नांतून नाशिकमधील पोस्टाच्या इंट्रा सर्कल हबचे नॅशनल सॉर्टींग हबमध्ये श्रेणीवर्धन!

नाशिक,दि.७ फेब्रुवारी :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून नाशिकमधील भारतीय पोस्ट विभागाच्या इंट्रा सर्कल हबचे (ICH) श्रेणीवर्धन करून नॅशनल सॉर्टींग हब (NSH) मंजूर करण्यात आले आहे. या नवीन हबचे नुकतेच ४ जानेवारी…

कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्र्यांचा, पण चर्चा मात्र भुजबळांचीच!

मालेगाव,दि.२४ जानेवारी :- मालेगाव तालुक्यातील अजंग येथील व्यंकटेश्वरा को ऑप पॉवर अँड ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार परिषद पार पडली. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री,…

रोहित पवार व आदित्य ठाकरे यांच्याहून सरस असलेला, राजकीय व सामाजिक क्षेत्रात दमदार वाटचाल करत असलेला…

अलीकडच्या काळात, विशेषतः २०१९ नंतर सध्या विरोधी पक्षात असलेल्या दोन पक्षांना (राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गट) राज्यभरात तरुणाईचा प्रचंड पाठिंबा लाभला. शरद पवार व उध्दव ठाकरे यांच्याबद्दल असलेलं आकर्षण याचं एक कारण होतंच,…

आमदार सत्यजीत तांबेंचा शिक्षक प्रतिनिधींसोबत मंत्रालयात ठिय्या

प्रतिनिधी, मुंबई राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक व वर्गतुकड्यांतील ६५ हजार विना तथा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना शासननिर्णय १५ नोव्हेंबर २०१५ व ४ जून २०१४ मधील वेतन अनुदान लागू करण्यासाठी, आणि १…

मानवी मूल्यांशी कटिबद्ध राहणे आवश्यक : प्रा. शरद बाविस्कर

प्रतिनिधी, श्रीरामपूर राजकारण हे मानवी व्यवहारांचे महत्त्वपूर्ण क्षेत्र असून, लोकशाही ही मानवी मूल्यांच्या नैतिकतेचा आधार आहे. प्रत्येकाने या मूल्यांशी कटिबद्ध राहिले पाहिजे, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक आणि लेखक…

अभिजात भाषेजा दर्जा मिळाला, आता जेएनयूत मराठी भाषा केंद्र लवकर सुरु करा :सत्यजीत तांबे

प्रतिनिधी , मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक दशकांपासून करत आली आहे. आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी देखील ही मागणी लावून धरली होती. अखेर मराठी भाषेला केंद्रीय मंत्रिमंडळाने अभिजात भाषेचा…

भुजबळांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येवला शिवसृष्टी टप्पा-१ चे अजितदादांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक / येवला दि. २ ऑक्टोबर :- येवला शहरात मंत्री छगन भुजबळ यांनी जी भव्य दिव्य अशी शिवसृष्टी उभारली आहे. या प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी दहा कोटी किंवा त्याहून लागणारा अधिक निधी आचार संहिता लागण्याच्या अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल.…

नाशिकमध्ये उभारलेले फुले दाम्पत्याचे हे पुतळे अभेद्य राहतील- मंत्री छगन भुजबळ

नाशिक,दि.२८ सप्टेंबर:- महात्मा फुले व सावित्रीबाई यांना जिवंतपणी अनेक समाजाकडून अडथळे निर्माण करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर देखील त्यांच्या विचारांवर हल्ला करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांचे अभेद विचार कायम राहिले आहे.…