तीन कृषी कायदे केंद्र सरकारकडून रद्द ; युवक काँग्रेसची आंदोलनांची मोहिम यशस्वी
गुरुनानक यांच्या प्रकाशपर्वाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला संबोधित केलं. या दरम्यान त्यांनी केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्यांवर सपशेल माघार घेत हे आगामी संसद अधिवेशनात कायदे रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्याची घोषणा…