महाराष्ट्रात वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडीचे संकट व मोठ्या शहरांतील प्रकल्पांवरून आमदार…
मुंबई, १६ जुलै : महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस गंभीर समस्येच्या घडीला आली आहे. विधान परिषदेत आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तासाच्या चर्चेदरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही बाब पटवून दिली. त्यांनी सांगितले…