Browsing Tag

Maharashtra

महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास समाजापर्यंत पोहचविण्यासाठी मंगल कलश यात्रा महत्वाची – माजी…

नाशिक,दि.२९एप्रिल:- आपला महाराष्ट्र हा नेहमीच प्रगतीपथावर राहिला आहे. या महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेकांचे योगदान आहे. या सर्वांचे स्मरण करत आपल्या राज्याची वाटचाल यापुढील काळातही यशोशिखरावर राहण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे योगदान अतिशय…

वकिलांच्या सुरक्षिततेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांची ठाम भूमिका

संगमनेर, २१ एप्रिल — न्यायव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या वकिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस धोरणांची गरज असून, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे, असे मत आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केले. संगमनेर तालुका वकील संघाच्या २०२५-२६…

राम सातपुतेंच्या पुढाकारातून संपणार माळशिरसच्या २२ गावांचा ‘जलवनवास’

माळशिरस, १८ एप्रिल : माळशिरस तालुक्यातील बावीस गावांच्या कपाळावर कोरलेला दुष्काळाचा कलंक शेवटी पुसला जाणार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवार, १६ एप्रिल रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत माळशिरस तालुक्यातील २२…

सनीज वर्ल्डमध्ये अरुणाचलचे आमदार मोपी मिहू – निसर्ग, साहस आणि आदरातिथ्य अविस्मरणीय अनुभव!

पुणे – अरुणाचल प्रदेशमधील अनीनी मतदारसंघाचे आमदार श्री. मोपी मिहू आणि त्यांचे कुटुंबीयांनी  सनीज वर्ल्ड, पुणे येथे भेट दिली आणि आमच्या खास मेजवानीचा मनमोकळा आनंद घेतला. त्यांच्या भेटीत स्वादिष्ट महाराष्ट्रीयन व आंतरराष्ट्रीय पाककृतींचा…

इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२५: दक्षिणेकडील राज्यांचे वर्चस्व, महाराष्ट्र पिछाडीवर

मुंबई, १७ एप्रिल :नव्याने प्रसिद्ध झालेल्या इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२५ नुसार, कर्नाटक हे पोलिसिंग, न्यायव्यवस्था, तुरुंग व्यवस्थापन आणि कायदेशीर मदत या सर्व श्रेणींमध्ये अव्वल स्थानावर आहे. दक्षिणेकडील इतर राज्यांपैकी आंध्र प्रदेश दुसऱ्या…

शिक्षणातील अडथळ्यांच्या निराकरणासाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा पुढाकार

जळगाव, १६ एप्रिल : राज्यातील शिक्षणव्यवस्थेत दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांच्या निराकरणासाठी आमदार सत्यजीत तांबे हे सातत्याने पुढाकार घेत आहेत. शिक्षकांच्या अडचणींना वाचा फोडण्यासाठी त्यांनी कायमच प्रशासनासमोर ठाम भूमिका घेतली आहे. याच…

बिबट्यांच्या नसबंदी विषयात सत्यजीत तांबे आग्रही!

अहिल्यानगर, ९ एप्रिल – जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक भागांमध्ये कोंबड्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे कुक्कुटपालनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, शासनाच्या योजनेत…

श्रीरामनवमी उत्सवातील संस्कृती हरवत चाललीय? मा नगरसेवक सनी विनायक निम्हण यांची खंत

पुणे, ०८ एप्रिल – संपूर्ण देशात उत्साहात साजरी झालेली श्रीरामनवमी आता नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते सनी विनायक निम्हण यांनी उत्सवाच्या सध्याच्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत…

अवकाळी पावसामुळे राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये १३,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे गंभीर नुकसान…

राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे १७ जिल्ह्यांमध्ये सुमारे १३,१९४ हेक्टरहून अधिक क्षेत्रातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या गहू आणि हरभऱ्यासारख्या रब्बी पिकांना याचा सर्वाधिक फटका बसला असून,…

नाशिकच्या पौराणिक इतिहासाला नवी दिशा देणाऱ्या ‘रामकाल पथ’ प्रकल्पाला वेग

नाशिक | ५ एप्रिल : नाशिक शहराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाला नवा चेहरा देणाऱ्या 'रामकाल पथ' प्रकल्पासाठी आज विधानपरिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांनी सीतागुंफा ते रामकुंड दरम्यानच्या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. गोदावरी नदी परिसरातील धार्मिक…