Browsing Tag

Maharashtra

बदलत्या काळानुसार शेतीसाठी एआय तंत्रज्ञान स्वीकारा- मंत्री भुजबळांचे शेतकऱ्यांना आवाहन

नारायणगाव,,दि.१८ ऑगस्ट:- बदलते हवामान, नैसर्गिक संकटे यासह विविध कारणांनी शेती क्षेत्रापुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहे. या आव्हानांना तोंड देऊन यशस्वी शेती करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर तसेच शेती क्षेत्राला विज्ञानाची जोड देणे अतिशय…

तापी खोऱ्याचे वाहून जाणारे ९२ TMC पाणी वळवा; भुजबळांची अजितदादांकडे मागणी!

जळगाव,दि.१७ ऑगस्ट :- तापी खोऱ्यातून सुमारे ११० टीएमसी पाण्यापैकी केवळ १० टीएमसी पाणी आपण अडवू शकलो आहोत. आजही ९२ टीएमसीहून अधिक पाणी हे उकई धरणात वाहून जाते आहे. हे पाणी वळविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लक्ष घालावे. या ९२…

सत्यजीत तांबे यांनी शेतकरी हिताच्या मुद्द्यांसाठी घेतली कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट

मुंबई, ८ऑगस्ट- महाराष्ट्राच्या नव्याने नियुक्त झालेल्या कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (दत्तामामा भरणे) यांच्या औपचारिक कार्यभार स्वीकारण्यानिमित्त आज मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान प्रमुख शेतकरी नेते आणि कृषी…

भुजबळांचा पुढाकार, फुले वाडा व सावित्रीबाई फुलेंचे स्मारक विस्तारीकरण व एकत्रीकरणाला गती मिळणार

मुंबई, दि. 30 जुलै 2025 -गेल्या अनेक दिवस प्रलंबित असलेला फुलेवाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक यांच्या विस्तारीकरणाच्या कामाला आता गती देणे आवश्यक असून येथे पंधरा दिवसात या कामाची तात्काळ अंमलबजावणी होऊन भूसंपादन पार पडले पाहिजे असे मत…

महाराष्ट्रात वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडीचे संकट व मोठ्या शहरांतील प्रकल्पांवरून आमदार…

मुंबई, १६ जुलै : महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस गंभीर समस्येच्या घडीला आली आहे. विधान परिषदेत आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तासाच्या चर्चेदरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही बाब पटवून दिली. त्यांनी सांगितले…

समीर भुजबळांचा राज्यव्यापी दौरा; समता परिषदेच्या जिल्हानिहाय आढावा बैठका!

नाशिक १५ जुलै : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार, संघटनेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता…

सत्यजीत तांबे युवकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बनावट भेसळयुक्त पदार्थांवरून विधानपरिषदेत आक्रमक

मुंबई, २ जुलै: महाराष्ट्रातील बाजारपेठेत बनावट आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांचा अंमल वाढत आहे. विशेषतः Sting आणि एनालॉग पनीर सारख्या उत्पादनांमध्ये धोकादायक रसायने आणि बनावट सामग्री वापरल्याचे निष्कर्ष समोर आले असूनही, अन्न व औषध प्रशासन विभाग…

आमदार तांबे यांच्या प्रयत्नांना यश; प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कासाठी सरकारचे निर्णायक पाऊल

मुंबई, १ जुलै : अखेर दीर्घकाळ चाललेल्या संघर्षानंतर महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत प्रकल्पग्रस्तांसाठीच्या विशेष पदभरतीच्या प्रक्रियेला गती मिळत आहे. २००७ नंतर अडखळलेली ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने…

मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने येवल्यात मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरण वाटप व तपासणी…

नाशिक, २९ जून २०२५: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारत सरकार, तसेच राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, नाशिक यांच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री…

येवला बाजार समितीच्या कामकाजात ‘एआय’चा वापर करण्याचे भुजबळांचे आवाहन

येवला, दि.२३ जून :-* हे जग तंत्रज्ञानाच्या विकासाने अधिक पुढे चाललं आहे. या स्पर्धेत राज्याचा परिपूर्ण विकास करण्यासाठी शासनाने आर्टिफिशल इंटेलिजन्स यंत्रणा वापरली जात आहे. या यंत्रणेचा अभ्यास करून बाजार समितीमध्ये ही ए. आय. यंत्रणा विकसित…