तापी खोऱ्याचे वाहून जाणारे ९२ TMC पाणी वळवा; भुजबळांची अजितदादांकडे मागणी!
जळगाव,दि.१७ ऑगस्ट :- तापी खोऱ्यातून सुमारे ११० टीएमसी पाण्यापैकी केवळ १० टीएमसी पाणी आपण अडवू शकलो आहोत. आजही ९२ टीएमसीहून अधिक पाणी हे उकई धरणात वाहून जाते आहे. हे पाणी वळविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लक्ष घालावे. या ९२…