Browsing Tag

Jalgaon

तापी खोऱ्याचे वाहून जाणारे ९२ TMC पाणी वळवा; भुजबळांची अजितदादांकडे मागणी!

जळगाव,दि.१७ ऑगस्ट :- तापी खोऱ्यातून सुमारे ११० टीएमसी पाण्यापैकी केवळ १० टीएमसी पाणी आपण अडवू शकलो आहोत. आजही ९२ टीएमसीहून अधिक पाणी हे उकई धरणात वाहून जाते आहे. हे पाणी वळविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लक्ष घालावे. या ९२…

शिक्षणातील अडथळ्यांच्या निराकरणासाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा पुढाकार

जळगाव, १६ एप्रिल : राज्यातील शिक्षणव्यवस्थेत दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांच्या निराकरणासाठी आमदार सत्यजीत तांबे हे सातत्याने पुढाकार घेत आहेत. शिक्षकांच्या अडचणींना वाचा फोडण्यासाठी त्यांनी कायमच प्रशासनासमोर ठाम भूमिका घेतली आहे. याच…

Satyajeet Tambe यांच्या नेतृत्वाखाली Jalgaonतील ग्रंथालय होणार युवकालय

जिल्हा रुग्णालयामागे असलेले साने गुरुजी वाचनालय आपले रंग आणि रूप पालटत असून, लवकरच ते युवकांसाठीचे मार्गदर्शन अन् मदत केंद्र म्हणून आपली ओळख निर्माण करणार आहे. राज्य सरकारने त्यासाठी २.८५ कोटी रुपये दिले आहेत. 'युनोव्हेशन सेंटर' अर्थात यूथ…

छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधींचे विचार रयतेच्या कल्याणाचे: सत्यजीत तांबे

प्रतिनिधी, जळगाव छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वराज्याच्या ध्येयामध्ये रयतेच्या कल्याणाचा समान धागा होता. त्यांचे विचार शेतकरी, गोरगरीब आणि सर्वधर्मसमभाव यांच्या कल्याणासाठी होते. आजच्या तरुणांनी या…

गांधीजींच्या तत्त्वांमध्ये विश्व बदलण्याची अमर्याद शक्ती : जयहिंद ग्लोबल परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी…

प्रतिनिधी, जळगाव महात्मा गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांत जग बदलण्याची शक्ती आहे. या तत्त्वांचा सकारात्मक वापर केल्यास जगातील अस्थिरता आणि अशांतता दूर करता येईल. प्रत्येकाने गांधीजींच्या विचारांना आपल्या आचरणात आणले, तर…

महाराष्ट्राच्या विधिमंडळात सर्वोत्तम काम करणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांचं काम दिसतंय, बोलतंय आणि…

५ जिल्हे ५४ तालुके, ४००० पेक्षाही जास्त गावांचा समावेश असणारा मतदारसंघ सांभाळणं ही काही साधी गोष्ट नाही.

उत्तर महाराष्ट्रात मोठी रोजगारनिर्मिती करणार

बेरोजगारी ही सर्वांत मोठी समस्या राज्यात सध्या तरुणांना भेडसावते आहे. पण बेरोजगारीमुळे मोठ्या शहरांमध्ये होणारं स्थलांतर त्याहून भयावह आहे. लहान शहरांत, गावांत नोकरीची संधीच नसल्यामुळे मुबंई, पुण्यात स्थलांतर वाढत आहे. पण तिथेही आता स्पर्धा…

सत्यजीत तांबे शिक्षण परिषद घेणार !

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. ज्यांच्या उमेदवारीने संपूर्ण महाराष्ट्र गोंधळला आहे, त्या सत्यजीत तांबे यांनी राजकारणाकडे दुर्लक्ष करून आपला जाहीरनामा सादर केला आहे. यात शिक्षण विभागाला प्राधान्य देत…

डॉ. तांबेंवर टीका करताना शुभांगी पाटलांची जीभ घसरली

नाशिक: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्या नाशिकमधील प्रचारसभेत त्यांचे भाषण सुरू असताना मध्येच भर सभेतून मोठ्या संख्येने अनेक नागरिक उठून गेल्याचा प्रकार घडला आहे. डॉ.…