गांधीजींच्या तत्त्वांमध्ये विश्व बदलण्याची अमर्याद शक्ती : जयहिंद ग्लोबल परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी…
प्रतिनिधी, जळगाव
महात्मा गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांत जग बदलण्याची शक्ती आहे. या तत्त्वांचा सकारात्मक वापर केल्यास जगातील अस्थिरता आणि अशांतता दूर करता येईल. प्रत्येकाने गांधीजींच्या विचारांना आपल्या आचरणात आणले, तर…