राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण २७% घटले; आरोग्य विभागाच्या योजनांना यश
मुंबई, ३० मार्च: महाराष्ट्रातील बालमृत्यूचे प्रमाण गेल्या दोन वर्षांत तब्बल २७% नी घटल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. २०२२-२३ मध्ये ० ते ५ वयोगटातील १७,१५० बालमृत्यूंची नोंद झाली होती, तर २०२४-२५ मध्ये…