राज्यकारभार सुरळीत चालण्यासाठी अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ
नाशिक,दि.२ मार्च:- इग्नाइट अकॅडेमीच्या वतीने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जबाबदार नागरिक घडविण्याचे काम अविरत सुरू आहे. देशात जेव्हा जबाबदार नागरिक असतील तोपर्यंत संविधानात्मक प्रणाली ही सुरळीत सुरू राहणार आहे. त्यामुळे संस्थेचे हे कार्य…