अखेर काटोलच्या भारत राखीव बटालियनला मंजुरी! अनिल देशमुखांचे स्वप्न होणार साकार
मुंबई | काटोल येथे लष्कराची मोठी बटालियन व्हावी अशी अनिल देशमुख यांची इच्छा होती. यासाठी महिला बटालियन प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु यात काही तांत्रिक अडचणी येत होत्या. या तांत्रिक अडचणी दूर करून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प…